आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडीचे पाणी मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यापर्यंत वाहिल्याने सिमेंट बंधारे, पाझर तलावात पाणी टिकून ... ...
पुणे-मिरज रेल्वे मार्गासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जवळपास तीनवेळेस जमिनींचे संपादन झाले आहे. पूर्वी कोळशावर आधारित रेल्वे असताना, त्यानंतर डिझेलवरील आणि ... ...
मलकापूर : शहरात कोरोनामुळे पालकत्व हरवलेल्या मुला-मुलींचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी पालिकेने घेतली आहे. महिला व बालकल्याण ... ...