जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचे आगरच आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून महाबळेश्वरचा नावलौकिक आहे. इथला पाऊस भल्याभल्यांना गारठवून टाकतो. प्रतापगडचा ... ...
Satara Rain : कोयनानगर आणि मोरगिरी खोऱ्यातील या गावांवर कोसळलेल्या दरडींमुळे अनेक लोक घरातच गाडले गेले आहेत. या ठिकाणच्या अगोदरच दुर्गम असलेल्या गावांपर्यंत जाण्यासाठीचे रस्तेही अनेक ठिकाणी बंद झाले आहेत. ...
जग कितीही पुढं गेलं आणि चंद्रावर बंगले झाले तरीही समाजाची लग्नात मुलीकडून घेण्याची वृत्ती काही कमी होत नाही. पुरोगामी सातारा जिल्ह्यात हुंडा घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची संख्या जास्तीची आहे. ...