निवडणुका आल्या की राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून षडयंत्र रचून आमदार जयकुमार गोरेंवर खोट्या केसेस नेहमीच दाखल केल्या जातात. आताही तसेच षडयंत्र रचले गेले आहे ...
शौचालय असेल, तर निवडणूक लढण्याचा कायदा आला. त्यानंतर, दोन अपत्य असतील, तर निवडणूक लढविण्याचा कायदा आला. आता घरापुढे झाडे असतील, तर निवडणुका लढवण्याचा कायदा आला पाहिजे. ...