कराड शहर व तालुका हा दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रभावित झालेला आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच इथे शिवसेनेची ताकद ही मर्यादितच राहिली आहे. आता तर सेनेतच ठाकरे आणि शिंदे गट पडल्याने येथील शिवसैनिकांच्यातही दोन भाग पडले आहेत. ...
विस्तृत पठारावरील गर्द हिरवळ, फुललेले रानफुलांचे ताटवे, कोसळणारे छोटेमोठे धबधबे, पावसाच्या सरी अन् दाट धुके काल्पनिक नव्हे तर कास पुष्प पठारावरील वास्तव मनमोहक दृश्य आहे. ...
आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर निलेश शेवाळे व शुभम पवार हे चौगुले दाम्पत्याच्या कार्यालयात गेले असता त्याठिकाणी त्यांना शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. ...
स्वातंत्र्यलढ्यासाठी वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र आले होते. पण हेतू सफल झाल्यानंतर हे सगळे लोक एकत्र राहू शकत नाहीत असे महात्मा गांधी यांना वाटत होते . ...