स्थानिक स्वराज्य संस्थांचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले, तेव्हा दीपक चव्हाण अध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान होते. हे विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी ते विधान परिषदेत मांडण्यात आले. विधान परिषदेमध्ये सभापतींच्या खुर्चीवर रामराजे ब ...
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची भाजपची प्रवृत्ती आहे. यापूर्वी अनेकवेळा युद्ध परिस्थितीमध्ये परदेशात अडकलेल्या भारतीयांना काँग्रेस सरकारने सुखरूप परत आणले होते. त्यावेळी कोणतीही भाषणबाजी किंवा घोषणाबाजी झाली नव्हती. ती ...