Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे खळं उठवलंय, वस्ती उठायला वेळ लागणार नाही. योग्य टायमिंग आल्यावर कार्यक्रम होईल, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...
कुटूंबियांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रूग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला ...