गेल्या काही महिन्यांपासून अंगापूर परिसरात आग लावून नुकसान करण्याचे प्रकार अनेकवेळा घडत आहेत. तसेच फळबागांचे नुकसान करणे, वाहनांची मोडतोड करणे, अशा घटनांना ऊत आला आहे. ...
पहिल्या महायुद्धात आणि स्वातंत्र्योत्तर काळात मिल्ट्री अपशिंगे या गावाने आपले सुमारे ४६ सैनिक गमावले, या गावातील अनेक सैनिकांनी १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धासह, १९६५ च्या युद्धात भाग घेतला. आणि १९७१ चे पाकिस्तान आणि कारगिल युद्धातही सैनिकांनी आपल्य ...
ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ही पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची असून, त्यांनी ते वेळेत न भरल्याने वाई तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भाग अंधारात ...
बामणोल : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात राज्य शासनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्कूबा डायव्हिंग उभारला जात ... ...
कारखान्याच्या मागील तीन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध केल्या होत्या. आताही ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पावले पडत आहेत. तसेच या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले जो निर्णय घेतील, त्याला विद्यमान संचालकांचाही पाठिंबा असणार ...