गेल्या काही काळापासून आरबीआयने अनेक बँकांवर कारवाई केली आहे. ज्या ज्या बँकांनी नियम पाळलेले नाहीत किंवा वारेमाप कर्जे वाटली आहेत, त्यांच्यावर बंधने आणली होती. ...
आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. राहुल गांधींना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार? पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही. ...
बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले हे भ्रष्टाचारी आहेत आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांचा सातारकर दिशा दाखवतील अशी टीका आमदार शिवेंद्रराजेंवर केली होती. ...