तब्बल २० वर्षांनंतर त्यांनी फिंगरप्रिंट विभागाची मानाची समजली जाणारी सर अजीज-उल-हक ट्रॉफी महाराष्ट्राला मिळवून दिली. या परीक्षेत देशातील विविध राज्यातील एकूण ७६ फिंगरप्रिंटचे अधिकारी उपस्थित होते. ...
कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाराष्ट्रातील वीजनिर्मिती व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतील बहुतांशी भागाचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. ...
पुणे आणि बंगळुरू शहरांना जोडण्यासाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या दुष्काळी टापूतून जाणाऱ्या ६९९ किलोमीटर लांबीच्या नवीन हरित राष्ट्रीय महामार्गाची घोषणा गडकरी यांनी मार्चमध्ये केली होती. ...
ॲड. दत्ताजीराव माने अंधश्रद्धा निर्मूलन जिल्हास्तरीय कार्यकर्ता पुरस्कारासाठी थोरात यांची निवड झाली. राज्यस्तरीय अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कारासाठी सातारा येथील श्रीमंत पोतदार यांना निवडण्यात आले. ...