पहिल्याच दिवशी त्याने प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात केली. हसन यांचा त्याने विश्वास संपादन केला. पाचव्या दिवशी सकाळी आठ वाजता तो लघुशंका करून येतो, असे सांगून निघून गेला. तो परत आलाच नाही. ...
ज्या ठिकाणी गांधीजींच्या हत्येचा कट स्वातंत्र्यसेनानी कै. भि. दा. भिलारे गुरुजी यांनी उधळला. त्या बाथा हायस्कूल सभागृहात अभिवादनासाठी शाळा प्रशासनाने प्रवेश नाकारल्याने गांधीप्रेमी संतप्त ...