अवकाळीचा घात लाखांत, वळवाचा ७ कोटींत, वळवात खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. १३ गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला असून सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र आहे. ...
सध्या राज्यात अनेक चर्चा सुरु असल्यातरी शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादीतून कोणीही फुटणार नाही. फुटणार या वावड्या आहेत असं शशिकांत शिंदे म्हणाले. ...