महाबळेश्वर शहराच्या मुख्य भागामध्ये बसस्थानक परिसर येत असून येथे नगर पालिकेच्यावतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामुळे बसस्थानकासह एसटी आगार परिसरातून सुमारे १५ टनहून अधिक कचरा व प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी कधी पकडणार? असा संतप्त सवाल महाराष्ट्र अंनिसतर्फे करण्यात आला आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, १८ डिसेंबर रोजी ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येण ...
महाराष्ट्र परीक्षा परिषदेने टाईपरायटरला चालू वर्षापासून ब्रेक देण्याची सहमती दर्शविली होती; परंतु पुन्हा यात बदल करून नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, यामुळे शासकीय वाणिज्य टायपिंग प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना टाईपरायटर शिकावे लागणार आहे. ...
राज्यातील विविध पोलिस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, अत्याचार असे गुन्हे नोंद असणाऱ्या चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडेसह त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मोक ...
रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, या नामस्मरणाने श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०४ वा पुण्यतिथी महोत्सव व समाधीवर गुलाल-फुले वाहण्याचा मुख्य सोहळा मंगळवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी पार पडला. सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक भल्या पहाट ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीनजीक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत पुलाचे काम सुरू असलेल्या पुलावरून खाली पडल ...
वीजवितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील शेतकऱ्यांचा मृत्यू काही फूट अंतरावर आलेला आहे. कारण, वीज वाहिनीच्या रुपाने हे संकट या परिसरातील शेतकऱ्यांच्या पुढे आहे. वीजतारा खाली आल्या असून, पिकांना स्पर्श होऊ लागला आहे. हे संकट कधीही शेतकऱ्यांच ...
सातारा शहरामध्ये एकमेव सिग्नल सुरू असणाऱ्या पोवई नाक्यावरील सिग्नलचे सतराशे साठ नियम असल्यामुळे वाहन चालकही गोंधळात पडत आहेत. पोलिसांना प्रशिक्षण नसल्यामुळे कोणी पोलिस सिग्नल सुटण्याअगोदर वीस सेकंद तर कोणी १५ सेकंद अगोदर वाहने सोडत आहेत. त्यामुळे अचा ...