लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘केंद्र्र व राज्य शासनाच्या धोरणांना कंटाळलेला शेतकरी निराशाग्रस्त अवस्थेत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकºयांची कुटुंबे कशी जगवायची? हा प्रश्न सध्या आहे. रयत शिक्षण संस्थेने या आत्महत्याग्रस्त शेतकºयांची मुले शिकविण्याचा विडा ...
निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या सातारकरांची कोजागिरी पौर्णिमा गेल्या अनेक वर्षांपासून यवतेश्वर परिसरात ठरलेली असायची. यंदा घाट बंद असल्यामुळे अनेकांनी कोजागिरी टेरेसवरच करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी पाचगणीच्या रस्त्यावर बसविण्यात आलेले प्लास्टिक स्पीडब्रेकर गायब होत चालले असून, काही ठिकाणी तर स्पीड ब्रेकरनेच ‘ब्रेक’ घेतल्याचे दिसत आहे. आता रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने वाहनांचे वेगही वाढले आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या ...
सोनके, ता. कोरेगाव परिसरात वसना नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाºयात पाणीसाठा झाल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे. तसेच परिसरात जलसंधारणाच्या कामाची फलश्रुती झाल्याने पाणीपातळीतही वाढ होण्यास मदत झाली आहे. ...
सातारा : गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षापासून अत्यंत दूर गेलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी सकाळी चक्क शरद पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले. पुण्याहून हे दोघे एकत्र साताऱ्यात आले, तेव्हा अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे डोळे अक ...
फलटण : फलटण नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी हे नगरसेवक, पदाधिकारी यांची कामे, सूचना ऐकत नसल्याच्या आरोपावरून नगरपालिका विशेष सभा गाजली तर या सभेत दोन विषय तहकूब करून ३७ विषयाना मंजुरी देण्यात आली. ...
नागठाणे, ता. सातारा येथील ग्रामपंचायतीने रविवारी आयोजित केलेल्या सभेमध्ये महिलांच्या आक्रमकतेमुळे दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. संपूर्ण गावातून दारूबंदी होणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...
गत सप्ताहात पावसाने झोडपून काढल्याने कोथिंबीर, पालक आणि मेथी शेतात पाणी भरल्याने कुजल्या. त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसत आहे. या दिवसांत मुबलक असणाºया या पालेभाज्यांनी पन्नाशी गाठली आहे. पावसाच्या पाण्याने पालेभाज्या चिंब झाल्या तर दरवाढीने ग्राहकांची ...
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या नव्याने आलेल्या बदली धोरणामुळे खंडाळा तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यातच या शैक्षणिक वर्षातील अर्धा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बदली प्रक्रिया राबत असल्यामुळे प्रत्येक शाळेचे शैक्षणिक नुकसान होणार ...
सातारा-लोणंद राज्यमार्गावरील पिंपोडे खुर्द येथील वसना नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. या पुलाचे सरंक्षण कठडे तुटल्यामुळे मागील काही दिवसांत दोन वाहनांना जलसमाधी मिळाली तर या अपघातात एकजण ठार झाल्याची नोंद आहे. ...