सातारा : रस्त्यात असणारा अडथळा रीतसर दूर केला जात नाही, हे लक्षात आल्यानंतर स्वखर्चाने तो अडथळा दूर करुन थेट मुख्यंमत्र्यांना त्या कामाचे फोटो पाठविण्याच्या दिलेल्या इशाºयाने प्रशासन खडबडून जागे झाले. ‘व्हॉटस अॅप’ गु्रपच्या माध्यमातून दिल्या गेलेल्य ...
वाई : बारा महिने, चोवीस तास पर्यटकांच्या वर्दळीने फुललेला पसरणी घाट सध्या निसर्ग अन मानवाचा संघर्ष पाहण्यातच जणू दंग झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर रस्त्यालगतचे उध्वस्त कठडे बांधण्यासाठी एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने कंबर कसली असली तरी दुसरीकड ...
सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कचरकुंडीत मोठ्या प्रमाणात घेवडा, मेथी कांदा, बटाटा यांची पोती सडलेल्या अवस्थेत पडत आहे. पावसामुळे भाजीपाला कुजत आहे. बाजारात मागणी असून देखील काही भाजी विक्रत्यांच्या मनमानी दरामुळे शेतकºयांचा माल विकला जात ...
सातारा : रस्त्यात असणारा अडथळा रीतसर दूर केला जात नाही, हे लक्षात आल्यानंतर स्वखर्चाने तो अडथळा दूर करुन थेट मुख्यंमत्र्यांना त्या कामाचे फोटो पाठविण्याच्या दिलेल्या इशाºयाने प्रशासन खडबडून जागे झाले. ‘व्हॉटस अॅप’ गु्रपच्या माध्यमातून दिल्या गेलेल्य ...
म्हसवड : पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचा शिक्का पुसण्यासाठी माण तालुक्यातील कारखेल ग्रामस्थांनी यंदा चांगलीच कंबर कसली. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान करुन जलसंधारणाची कामे उभारली. या हंगामात एक दिवसच गावात पाऊस झाला. पण या पा ...
सातारा : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचे दि. ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बालेवाडीच्या (पुणे) श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स् ...
खंडाळा : मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सोळा संस्कारांना विशेष महत्त्व आहे. या प्रत्येक संस्कारावेळी आपल्या वेगळ्या संस्कृती अनुभवायला मिळतात, असाच एक महत्त्वपूर्ण संस्कार म्हणजे बाळाचे बारसे. बारसे म्हटलं की पाळणा म्हणणे आलंच. भारताला १९४७ मध् ...
सातारा : फुटबॉल खेळणारा लायटिंगवाला बाल गणेश, पेपर क्विलिंगच्या फुलांच्या आकाराची अन् रेशीम धाग्यावर ऐटित बसलेले चॉकलेट... हा प्रकार काय असे क्षणभर वाटण्याची शक्यता आहे... पण हे सर्व प्रकार आहेत सातारच्या बाजार पेठेत दाखल झालेल्या हटके राखींचे! ...
सातारा : पावसाळा सुरू झाल्यापासून पालेभाज्यांच्या दरात नेहमीत चढ-उतार होत आहे. जी भाजी महाग ती ताटातून गायब असेच चित्र स्वयंपाकघरात पहावयास मिळत होते. काही दिवसांपूर्वी ८० रूपये किलोवर गेलेल्या टोमॅटोचे दर कुठे कमी होतायत न होतायत तोवर कांद्याच्या दर ...