कऱ्हाड : ‘भारताचा पंतप्रधान मराठी माणूस व्हावा, अशी सर्वांची ज्याप्रमाणे इच्छा आहे. तशी मनसेचीही आहे. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जर पंतप्रधान झाले तरी उत्तमच होईल, असेही मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.बाळा नांदगावकर पश्च ...
ज्या गावात आजही पिण्याचं पाणी नाही, ओसाड माळरानावर फक्त कुसळं उगवत होती, तिथं आज पाच हजारांहून अधिक झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. ही किमया क-हाड तालुक्यातील पुनर्वसित सावरघर या गावाने साध्य करून दाखविली आहे. ...
उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला आजपर्यंत दोन ट्रॉल्या जोडल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात एका ट्रॅक्टरला चक्क चार-चार ट्रॉल्या जोडून धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक केली जात आहे. अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे वाहनधारकांच्या का ...
म्हसवड : माण तालुक्यातील दिवड येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत जोतिर्लिंग यात्रेमध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमांना केला जाणारा लाखो रुपयांचा अनाठाई खर्च यावर्षी ...
पिंपोडे बुद्रुक : सातारा जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेची कामे करताना गावकऱ्यांनी दाखविलेली एकी पाहून सातारी फेटा बांधलेल्या अभिनेता अमीर खानच्या तोंडून एकच डॉयलॉग बाहेर पडला, ‘लय भारी !’ ...
पुणे-बेंगलोर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कार हॉटेलमध्ये घुसली. यात एक ठार तर दोघेजण जखमी झाल्याची घटना वाढे फाटा परिसरात मंगळवारी पहाटे घडली. गोपाळ शिवाजी गायकवाड (वय १९ रा. सोनखेड, ता. निलंगा, जि. लातूर) असे मृताचे नाव आहे. ...
वीज वितरण कंपनीने वर्ये फिडरवर रोज साडेचार तासांचे अघोषित भारनियम सुरु केले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात परिक्षेचा काळ असतानाही वीज बंद केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शेतातील उभी पिकेही करपू लागली असून वीज जाताच ल ...