सैन्यदलात असलेल्या पतीचं २१ वर्षांपूर्वी निधन झालं. तेव्हापासून त्यांना ना कधी हळदी - कुंकवाचा मान मिळाला, ना कोणत्या धार्मिक कार्यात मानाचं स्थान. मात्र, मुलीच्या लग्नात सासरच्या मंडळींनी त्यांना ‘सौभाग्याचं लेणंं’ पुन्हा बहाल केलं. ...
सातारा : ग्रामपंचायतीच्या शिपाई, पाणीपुरवठा कर्मचारी अशा १४ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेतील विविध पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी ... ...