लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, तरीही त्यांच्या मारेकºयांपर्यंत पोहोचण्यास यश येत नसल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मारेकºयांची माहिती ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झोपलेल्या अवस्थेत असताना खिशातून पैसे काढल्याच्या रागातून अनुराग सचिन अहिवळे (वय १४, रा. शिंदेवाडी, ता.फलटण) या अल्पवयीन मुलाचा खून केल्याप्रकरणी त्याच गावातील पांडुरंग राजेंद्र पवार (वय २२) याला चौथे अतिरिक्त सत्र न्याया ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणावर अंकुश राहावा, यासाठी जिल्हा पोलिस दलाने यंदा प्रथमच तब्बल ४४ ध्वनीमापक यंत्रे आणली असून, जिल्ह्यातील २९ पोलिस ठाण्यात ही यंत्रे देण्यात आली आहेत.गणेशोत्सवाच्या पा ...
लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : भुर्इंज येथील ग्रामसभेत दारूबंदीच्या विषयाने भडका उडला असून, सभेत झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारहाणीत झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वारागडेवाडी येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र वारागडे यांना तसेच त्यांच् ...
सातारा : ‘रग्बी असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’च्या वतीने नागपूर येथे सिनिअर गट मुले व मुलींच्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग घेतला. सातारा जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी कर ...
सातारा : ग्रामपंचायतीचे दप्तर विना परवाना कार्यालयातून घेऊन गेल्याचा व अपहार केल्याचा आरोप असणारे कोडोली, ता. सातारा येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी के. एच. मोरे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निलंबित केल ...
सातारा : कण्हेर पाटबंधारे शाखा क्रमांक 3 चे कालवा निरीक्षक शिवाजी हणमंत कदम (वय ५७, सध्या रा.संगमनगर, सातारा) याला १० हजार ३०० रुपयांची लाच स्वीकारताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ...
कºहाड : पालिकेच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून चकाचक डांबरी रस्ते तयार करण्यात आले. मात्र, त्यावर खोदकाम केल्याने शहरात पुन्हा खड्डे दिसून लागले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेकडून खड्डे मुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. चक ...
सणबूर (जि. सातारा) : ढेबेवाडी येथील ग्रामिण रूग्णालयासमोर उघड्यावर कचरा टाकला जात आहे. ग्रामपंचायत अनेकदा कचरा उचलुन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हजारो रूपये खर्च करत असताना काही ग्रामस्थ त्याठिकाणी पुन्हा जाणिवपुर्वक कचरा टाकत आहेत. त्यामुळे शाळा परीसरा ...