सातारा : खत, बियाणे, औषध या शेतीशी संबंधित साहित्य विक्री करणाºयांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत व निलंबित करण्यात आलेले परवाने पूर्ववत करावेत, यासह इतर मागण्यांसाठी सातारा जिल्हा रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके डिलर असोसिएशनतर्फे गुरुवार, दि. २ ...
सातारा : जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न करताच ऊसतोड व वाहतूक सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी रात्री फलटण तालुक्यातील मिरगाव येथे शरयू शुगरकडे जाणाºया ८ ट्रॅक्टर-ट्रॉलींच्या चाकांतील हवा सोडून देण्य ...
महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासकीय तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या उपअधीक्षक तालुका भूमी निरीक्षक, फलटण या कार्यालयाची वीज महावितरण कंपनीने थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडले असून, वीज बिलाच्या रकमेचा भरणा करण्यास रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे या का ...
गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून, प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. डेंग्यूची लागण आटोक्यात येण्यासाठी आरोग्य विभागाने विविध ठिकाणी बारा पथके तैनात केली आहेत. येत्या काही दिवसांत डेंग्यूचे रुग्ण कमी होतील, असा दावा आरोग ...
पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील देवस्थानांना जोडणाऱ्या खालकरवाडी ते चाफळ रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला असूनही बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ...
आगाशिवनगरचे प्रवेशद्वार असलेल्या शिवछावा चौकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र, हा चौक वादाच्या हद्दीत सापडल्याने महामार्ग देखभाल तसेच सार्वजनिक बांधकामही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या चौकाला दिवसेंदिवस बकाल स्वरूप प्राप्त होत आ ...
रस्त्यात पडलेले खड्डे मुजविण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास नागरिकांकडून विविध मार्गाने आंदोलने केली जातात. उंब्रज व मसूरमध्ये झालेले आंदोलन मात्र चर्चेचा विषय ठरले. खड्डेमय रस्त्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामस्थ व वाहनधारकांनी शासनाच ...
सध्या परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने खटावसह परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पेरण्यामध्ये व्यस्त झाला आहे. त्यामुळे शेतामध्ये तसेच शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. ...
वाई तालुक्यातील धोम आणि बलकवडी धरण परिसरातील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भूरळ घालत असून सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने हजारो पर्यटक निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येत आहेत. महाबळेश्वर पाहून झाल्यानंतर पर्यटकांची पावले वाईच्या महागणपतीसह धोम धरणाकडेही वळू ...
आज ना उद्या पुर्नवसन होईल. नवीन जागेवर नवी घरे उभी करून पुन्हा नव्याने संसार उभे करु. या प्रतिक्षेत गेली वीस वर्षापासून वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचा खडतर प्रवास सुरू आहे. आता तर घरांच्या भिंतीही जीर्ण झाल्या असुन पावसात किंवा भुकंपात घरे ढासळण्याच ...