राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर अनेक पत्रकारांचे अवघड प्रश्न सहज टोलविले. मात्र, एका चिमुरडीच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांना थोडा विचार करावा लागला. ...
सातारा : जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाºया व जिल्हा परिषदेच्या मालकीच्या राज्यातील पहिल्या आॅडिटोरिअमचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. १३) उद्घाटन झाले.खासदार शरद पवार यांनी फित कापून आॅडिटोरिअम या वास्तूचे उद्घाटन केले. या ...
सातारा : ‘तुम्ही राजकारणात आला नसता तर नेमके काय बनला असता?’ असा धाडसी प्रश्न एका चिमुकल्यानं विचारताच ज्येष्ठ नेते शरद पवार दिलखुलास हसले. आजूबाजूला असलेल्या डझनभर लोकप्रतिनिधींना त्यांनी हाच प्रश्न मोठ्या कौतुकानं पुन्हा एकदा ऐकविला. विशेष म्हणजे ह ...
सातारा : ‘अघोरी तत्त्वज्ञान राबविणाºयांच्या हातात देशाची व राज्याची सूत्रे गेली आहेत. सांप्रदायिक विचारांना खतपाणी घालण्याचे काम सध्या काही लोकांकडून केले जात आहे. तथाकथित गोरक्षकांची संख्या वाढली असून, गायीच्या रक्षणाच्या नावाखाली लोकांवर हल्ले केले ...
सातारा येथील अनंत इंग्लिश स्कूलने शाळेमध्येच खुलं वाचनालय सुरू केले आहे. या ठिकाणी टेबल ठेवण्यात आले असून, वर्तमानपत्रे, साप्ताहिक, मासिके, दिवाळी अंक, गोष्टींची पुस्तके ते वाचू शकतात. दिवसभर हे वाचनालय सुरू असून, हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. ...
सातारा : जिल्ह्यातील वाठार स्टेशन आणि आदर्की गावांची माहिती चुकीच्या प्रकारे सोशल मीडियावर फिरत असून, ही गावे ब्रिटिश राजवटीच्या पूर्वीपासून आहेत. छत्रपती शिवरायांच्या काळापासून या गावांचे अस्तित्व आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ...
सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाले आहेत. याचा गौरव करण्यासाठी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी साताºयात सर्वपक्षीय सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सातारी सत्काराला एक लाख जनता उपस्थित ...
सातारा : वाई तालुक्यातील वेळे येथे असणाºया पिंजरा कला केंद्रातील कलाकार वादक सोमनाथ वसंत काळोखे (वय ३८, रा. रविवार पेठ, वाई) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने ते ठार झाले. हा अपघात शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास झाला.सोमनाथ काळोखे हे ...
फलटण : ‘फलटणकर नेहमीच सहिष्णुता आणि मदतीसाठी आघाडीवर राहिल्याचे नमूद करीत ब्र्रिटिशाविरुद्ध भूमिका घेतल्याने आपल्या कुटुंबातील पूर्वजांना याच जिल्ह्यातील नांदवळ येथून हद्दपार व्हावे लागले. त्यावेळी ती मंडळी फलटण येथे वास्तव्यास आली आणि त्यानंतर त्यां ...