शेतीवरची संकटे दूर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाहोचवावे लागेल. मातीशी तुटलेले नाते पुन्हा निर्माण करावे लागेल. केंद्र सरकारची फुड पार्कची योजना अत्यंत प्रभावी असून मेगा फुड पार्कच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी अर्थव्यवस्थ ...
गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ३७६ जणांच्या नोकर भरतीची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश महारष्ट्र शासनाच्या सहकार खात्याने दिला. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून आमदार जयकुमार गोरे गटाने आनंद व्यक्त केला ...
फडतरवाडी (नेर) ता. खटाव येथील श्रीमंत मारुती फडतरे यांच्या गट नं. ४५८ मधील शेतात असलेल्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सव्वा एकर क्षेत्रावरील ऊस खाक झाला. या आगीत संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. ...
मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा या पर्यटनस्थळाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोयना धरणाची पाणीपातळी खालावल्याने जलाशयातील अनेक उंचवटे पाण्याबाहेर आले असून, पाण्यातील ही बेटे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. ...
जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर कार्यकारिणी समिती व वनविभाग यांच्याकडून वन्यजीवांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी येथील वीस कुंड्यांमध्ये वेळच्या वेळी पाणी सोडून सोय करण्यात आली आहे. ...
सातारा पालिकेतील सातारा विकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या विरोधानंतरही मतांच्या बळावर अर्थसंकल्प मंजूर करून घेतला. २२८ कोटी ६० लाख ९६ हजार ४८ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकात ७३ टक्के वाटा हा शासकीय अनुदानांचा आहे. ...
सरसकट कर्जमुक्तीची गनिमी घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडली. वास्तविक शासनाने कर्जमुक्ती नव्हे तर करवसुलीचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १ मार्चपासून विविध टप्प्यांवर आंदोलन आक्रमक करून शासनाला जाब वि ...
आठवडी बाजारासाठी महाबळेश्वर येथे आलेल्या टेकवली येथील युवकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. बाजारपेठेत भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे विक्रेत्यांसह ग्राहकांची एकच धावपळ उडाली. ...
सातारा येथील समर्थ मंदिर परिसरातील टोपेमामा चौकामध्ये धोकादायक वळणावर बसविण्यात आलेल्या मिररमुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले असून, यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ...
गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील कमाल तापमानात सतत वाढ होत असून फेब्रुवारीतच ३५ अंशाचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे किमान तापमानात घट झाल्याने पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत आहे. सतत बदलत असणाऱ्या अशा वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्याने आजारी पडण्य ...