सातारा येथील गोडोलीजवळ पाठीमागून जीपने धडक दिल्याने माल वाहतूक रिक्षा खोल ओढ्यात कोसळली. यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, क्रेनच्या साह्याने रिक्षा बाहेर काढण्यात आली. सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत पाचगणी नगरपरिषदेच्या घनकचऱ्यापासून निर्मिती केली जात असलेल्या सेंद्रीय खत प्रकल्पास नुकतीच न्यू इरा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यावेळी पाचगणी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर ...
मसूर : किवळ गावाने एकजुटीतून दुष्काळाचा कलंक पुसून टाकला आहे. सातत्याने तीन वर्षे केलेल्या विविध कामांमुळे गाव टँकरमुक्त तर झालेच त्याबरोबरच गावातील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची किमया ग्रामस्थांनी केली आहे. नुकताच या गावाला महाराष्ट्र शासन ...
उंब्रज : उंब्रज येथे खून करून पाच ठिकाणी दरोडा टाकणाºया टोळीतील चौघांना उंब्रज पोलिसांनी तपासासाठी गावातून संबंधित घटनास्थळी चालत नेले. त्यामुळे दरोडेखोरांबद्दल असणारी दहशत लोकांमधून कमी होण्यास मदत झाली. तर दरोड्यातील आरोपी हे बाळूमामाच्या दर्शनासाठ ...
कºहाड : बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याचठिकाणी हृदयविकाराने मृत्यू झाला, तर मृतदेह तेथेच सोडून त्याचे साथीदार पसार झाले. कºहाडनजीक गजानन हौसिंग सोसायटीमध्ये घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.घटनास्थळावरून ...
आईने मारल्याचा राग मनात ठेवून घर सोडून आलेल्या अल्पवयीन मुलाला सातारा बसस्थानकातील पोलिसांनी सोमवारी रात्री बारा वाजता पालकांच्या ताब्यात दिले. याबाबत बसस्थानक पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, माळशिरस तालुक्यातील मोटेवाडी येथील सोमनाथ शहाजी सिद (वय १४ ...
स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेला व्यापक रूप देण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या अंर्तगत स्वच्छता अॅप वर प्राप्त झालेल्या तक्रारीचे पालिकेकडून निरसन केल्यानंतर अभिप्राय नोंदविणाऱ्या संबंधित तक्रारदारास पंचवीस रुपयांचा मोबाईल ...
गोडोली (सातारा) येथील राजवाडा परिसरात असलेल्या सातारा शहर तलाठी कार्यालयात तलाठी कधी येतात अन् कधी जातात, याचा कसलाच मेळ बसत नाही. याचा फटका शहरासह गोडोलीतील नागरिकांना बसत आहे. कार्यालयीन वेळेतही ते बंद असल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ...
सातारा : ‘जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अतिशय चांगले असून आरोग्य, अन्न सुरक्षा, मनरेगा, अंगणवाडी याबाबतीतही उल्लेखनीय काम करून मानवी विकासाबाबत चांगले काम झाले आहे,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाच्या जलाजा यांनी काढले.जिल्हाधिकारी कार्या ...