फलटण तालुक्यातील मुंजवडी गावात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत आठ ते दहा जणांना डेंग्यूची लागण झाली असून, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी फलटण येथील एका युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने नागर ...
सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली असून, कठड्यांना भगदाड पडले आहे. हे कठडे ढासळण्याच्या स्थितीत असल्याने बांधकाम विभागाच्या वतीने याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पर्यटक तसेच ...
सातारा येथील शाहूपुरीमध्ये रविवारी भरदुपारी घराच्या सेफ्टी दरवाजाची कडी काढून अज्ञाताने सुमारे २० तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीत सुमारे साडेचार लाखांचा ऐवज गेला असून, पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे. ...
कºहाड : प्रथमेशसोबत कधीही थेट वाद नव्हता; पण तरीही चिन्मयला त्याचा काटा काढायचा होता. त्यासाठी त्याने साथीदार जमवले. त्या साथीदारांनाही प्रथमेशशी काही देणेघेणे नव्हते. मात्र, चिन्मयसाठी ते सहभागी झाले. होस्टेलच्या खोलीत त्यांचा कट शिजला. खुनासाठी कºह ...
पाचवड : पाचवड येथील उड्डाणपूल तयार झाल्यानंतरही महावितरणच्या हायटेन्शन लाईनमुळे अनेक महिने बंद ठेवण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या आदेशानंतर हायटेन्शन लाईन काढून घेतल्यानंतर १८ जुलै रोजी या उड्डाणपुलाची साताºयाहून पुण्याकडे जाण ...
सातारा : ‘ग्रंथामुळे जीवनाला नवी दिशा मिळते, विचारांची देवाण-घेवाण होते, ग्रंथ हे विचार करायला शिकवते, प्रेरणा देतात व जगण्याचे बळ देतात या ग्रंथातूनच एक चांगला माणूस घडतो, ...
घरगुती व औद्योगिक ग्राहकांसाठी देण्यात आलेल्या मीटरमध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे येणारे लाईट बिल कित्येक पटीने अधिक येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत ...
चाकूने भोसकून बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. क-हाड तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीत रेल्वे रुळानजीक शनिवारी (18 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. ...
सातारा : येथील आयटीआयच्या परिसरातील मतकर कॉलनी गेल्या कित्येक दिवसांपासून गैरसोयीच्या विळख्यात सापडली आहे. ना नगर पालिका ना ग्रामपंचायतीकडून सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...