--सचिन जवळकोटे--गेल्या साडेतीन वर्षांत ज्या-ज्या मंत्र्यांचे पाय साताºयाला लागले, त्यातली बहुतांश मंडळी केवळ कऱ्हाड च्या विमानतळावर उतरण्यासाठीच आलेली. मुक्कामी राहिलेली मंडळीही केवळ पाचगणी-महाबळेश्वरची थंड हवा अनुभवण्यासाठीच जमलेली. दौरा परजिल्ह्या ...
खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथील ग्रामसभेत काही दिवसांपूर्वीच दारूबंदीचा ठराव झाला; पण तो कागदावरच की काय म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण सध्या गावात राजरोसपणे दारूविक्री सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ व महिलावर्गातून नाराजीचा सूर ...
कास तलावातून वाया जाणारे पाणी पुन्हा तलावात सोडण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या थ्री फेज लाईनची चाचणी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आली. ...
जिल्ह्यात विनापरवाना वाळू व गौण खनिजाचे उत्खनन करुन त्यांची राजरोसपणे वाहतूक केली जाते. वाळूतस्करांवर वचक बसविण्यासाठी महसूल विभाग रात्रंदिवस कारवाई करतो. अशाच जप्त केलेले वाळू व मुरुमाचा लिलाव करण्याचा निर्णय फलटण तहसील कार्यालयाने घेतला आहे. ...
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने लेख लिहून पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत सुधारणा सूचवल्या होत्या. तसेच सातत्याने नोकरशाहीविरुद्ध आवाज उठवल्याने विश्वास नांगरे-पाटील यांना राग आला. त्यामुळेच त्यांनी परिवर ...
राष्ट्रवादीचे माजी खासदार, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी क-हाडात अचानक दाखल झाले. ...
सातारा : गेली अठरा वर्षे पोलीस मुख्यालयाच्या कोनाड्यात धूळखात पडलेल्या पितळी अशोक स्तंभाला आता झळाळी मिळणार आहे. पोलीस मुख्यालयासमोरील प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या बागेत सुमारे पंधरा फूट उंचीवर हा अशोक स्तंभ मोठ्या दिमाखात झळकणार आहे.सध् ...
सातारा : प्रवासी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांमधून धूर येऊ लागतो अन् काही क्षणात केवळ सांगडा उरतो. फलटण तालुक्यात गेल्या महिन्यात स्कूलबस अन् कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जळालेल्या एसटीमुळे काळजात धस्स होतं. या दुर्घटनांना चालकांचा निष्काळजीपणाही जबाबदा ...
सातारा : प्रवासी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांमधून धूर येऊ लागतो अन् काही क्षणात केवळ सांगडा उरतो. फलटण तालुक्यात गेल्या महिन्यात स्कूलबस अन् कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जळालेल्या एसटीमुळे काळजात धस्स होतं. या दुर्घटनांना चालकांचा निष्काळजीपणाही जबाबदा ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी मलकापूर शहराने कंबर कसली आहे. विविध उपक्रम राबवत प्रत्येक घरातील महिलांकडून स्वच्छतेसाठी पुढाकार घेत मी तयार आहे या ब्रँडची दररोज दारादारात रांगोळी उमटत आहे. हा ब्रँड तळागाळात पोहोचवून मलकापूरला देशातील पहिल्या पंचवीस शहरात ...