लोकभावनेचा आदर राखून शांतिदुताचा पुतळा आहे त्याच जागेवर पोलीस मुख्यालयासमोर बसविण्याचा प्रारंभ बुधवारपासून करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते १८ शांतिदूत आकाशात सोडण्यात आले. यावेळी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस ...
प्रमुख पर्यटनस्थळ असणाऱ्या कास मार्गावरील गणेशखिंड पठार परिसरात गतवर्षी लावण्यात आलेल्या हजारो झाडांच्या संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून पाणी घातले जात आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र विघ्नसंतोषी लोकांक ...
महाशिवरात्रीनिमित्ताने जिल्ह्यातील शिवालयांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गावागावांतील शंकराच्या मंदिरांबरोबरच दुर्गम भागातील दुर्लक्षित शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणे अनेकांनी पसंत केले. यामध्ये किल्ले वासोट्यावर असलेल्या नागेश्वरच्या दर्शनाला ज ...
वाई-पाचगणीला जोडणाऱ्या पसरणी घाटात विघ्नसंतोषी व्यक्तींकडून वणवे लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सोमवारी लागलेल्या वणव्यात घाटातील वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. या वणव्यामुुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, पर्यावरणप्रेमींमधून ...
दरवर्षी तीन-चार महिने पाण्याची टंचाई. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत गाव स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षणासाठी सातारा जिल्ह्यात आलो आहे. येथील काम व उपलब्ध पाणी पाहून आमच्या गावातील दुष्काळ हटविण्याचा निश्चय केला आहे, हे शब्द आहेत, सांगोला ताल ...
कास तलावाचा संपूर्ण परिसर कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी बहुतांशी पर्यटक तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हकडे जातात. मात्र, या व्हॉल्व्हकडे जाणारा साकवपूल सध्या नावापुरताच उरला आहे. हा पूल पूर्णपणे गंजला असून, काही ठिकाणी निखळलाही आहे. अशा धोकादायक स्थितीत तरुणाईस ...
--सचिन जवळकोटे--गेल्या साडेतीन वर्षांत ज्या-ज्या मंत्र्यांचे पाय साताºयाला लागले, त्यातली बहुतांश मंडळी केवळ कऱ्हाड च्या विमानतळावर उतरण्यासाठीच आलेली. मुक्कामी राहिलेली मंडळीही केवळ पाचगणी-महाबळेश्वरची थंड हवा अनुभवण्यासाठीच जमलेली. दौरा परजिल्ह्या ...
खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथील ग्रामसभेत काही दिवसांपूर्वीच दारूबंदीचा ठराव झाला; पण तो कागदावरच की काय म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण सध्या गावात राजरोसपणे दारूविक्री सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ व महिलावर्गातून नाराजीचा सूर ...
कास तलावातून वाया जाणारे पाणी पुन्हा तलावात सोडण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या थ्री फेज लाईनची चाचणी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आली. ...