पुसेगाव : महसूल न भरता वाळूची वाहतूक करणारा डंपर अडविल्याच्या कारणावरून कटगुणचे तलाठी किरण पवार यांना मारहाण करण्यात आली. तसेच चालकाने अधिकाºयांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा ...
सातारा पालिकेच्या विविध विषय समिती व सभापतिपदाच्या निवडी शनिवारी बिनविरोध पार पडल्या. यानंतर काही वेळातच खासदार उदयनराजे भोसले यांची सभागृहात एन्ट्री झाली. नूतन सभापती व सदस्यांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी सदस्यांशी काही वेळ चर्चा केली. ...
कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचे असलेल्या रहिमतपूर रेल्वे स्थानकात दोन एक्स्प्रेस वगळता इतर कोणत्याच एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे सीमेवर देशसेवा बजावत असलेल्या जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. व्यापाऱ्यांनाही धार्मिक ठिकाणी जाता ...
कालवडे, ता. कऱ्हाड येथे रस्त्यालगत एकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. संबंधिताचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. ...
जिहे-कठापूर योजनेला ८०० कोटी मिळाले, ही माहिती चुकीची आहे. तत्वत: मंजुरी म्हणजे निधी मिळाला, असे होत नाही. प्रस्तावित गोष्टी जाहीर करणे चुकीचे आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. ...
सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित ग्रंथमहोत्सवास शुक्रवार, दि. ५ रोजी प्रारंभ होत आहे. ५ ते ८ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या ग्रंथमहोत्सवास ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली. यामध्ये शेकडो विद्य ...
मोरणा विभागातील कुसरुंड, नाटोशी, वाडीकोतावडे या गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, बिबट्या एकीकडे आणि पिंजरा दुसरीकडे अशी परिस्थिती आहे. ...
मलकापूर : सार्वजनिक जागेत कोणत्याही प्रकारची घाण करणाºयावर दंडात्मक कारवाई करण्याचे थेट अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. याबाबत थेट कायदाच तयार ...
सातारा : सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे ...
सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यात संपूर्ण राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत ...