सातारा : शूरवीरांच्या स्मरणार्थ स्मारक रुपात उभारण्यात आलेल्या विरगळी आज इतिहासजमा झाल्या आहेत. असे असले तरी राज्यभरात आजही त्यांचे अस्तित्व दिसून येते. ...
मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुक ...
वडूज : चौदा वर्षीय शाळकरी मुलीवर सलग दोन दिवस जबरदस्तीने चार अल्पवयीन युवकांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना खटाव तालुक्यातील एका गावात घडली. संबंधित युवकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणत असताना संतप्त जमावाने रविवारी तिघा आरोपींना मारहाण केली. त् ...
मायणी : येथील सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य विजय वरुडे व शिवाजी कणसे यांच्यासह मिरज व पुणे येथील चौघांनी सायकलवरून तेरा दिवसांत १,४०० किलोमीटरचा प्रवास केला. सायकलवर ‘ पर्यावरण वाचवा , प्रदूषणाला आळा घाला,’ यासारखे संदेश लिहून समाजप्रबोधनही केले. ...
शिरवळ : ‘शेतकºयांबाबतीत सरकारची भूमिका दुटप्पीपणाची आहे. शेतकºयांनी आधुनिकतेची कास धरली असली तरी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हमीभाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सरकारने कर्जमाफीबाबत शेतकºयांच्या भावनेशी खेळल्याने मंत्र्यांनाच सरकारवर भरवसा र ...