< p >कोल्हापूर : ‘कॅशलेस’ व्यवहारासाठीची सुविधा बंद असल्याने प्रवेशासह विविध स्वरूपांतील शुल्काचे चलन करताना ‘कार्ड नको, तर रोख पैसे भरा’ असे शिवाजी विद्यापीठात सांगितले आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.वि ...
< p >प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : घर, मुलांची जबाबदारी, पै-पाहुणे यांच्यासह नोकरी सांभाळण्याची कसरत करणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अवघ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाºया महिलांचे स्वत:च्याच आरोग्याक ...
< p >महाबळेश्वर : आंबेनळी घाटातील भीषण अपघाताने आख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. या अपघातात कोणाचे पितृछत्र हरपले तर कोणाच्या घरातील कर्ता पुरुष कायमचा निघून गेला. शनिवारी मध्यरात्री व रविवारी सकाळी दरीतून एकेक करून मृतदेह बाहेर काढण्यात येत होते. मृतदे ...
< p >फलटण : धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करावा, यासाठी निर्णायक लढा उभा करण्यासाठी फलटण तालुक्यातील तमाम धनगर समाजबांधवांच्या वतीने फलटण तहसील कार्यालयासमोर रविवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजाने सरकारवि ...
मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने फलटण येथील अधिकार गृह इमारतीसमोर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन रविवारी तीव्र केले. चौथ्या दिवशी काही तरुणांनी मुंडण करुन शासनाचा निषेध केला. ...
Satara Bus Accident : पिकनिकसाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस आंबेनळी घाटातील तब्बल आठशे फूट खोल दरीत कोसळून 30 जणांचा जागीच मृत्यू झाला. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी रविवारी (29 जुलै) सकाळी अकराच्या दरम्यान पोलीस मुख्यालयासमोर सातारकरांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
Satara Bus Accident: महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात एक मिनी बस कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत जवळपास सहाशे फूट खाली गेल्याचे समजते. या दुर्घटनेत 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार भर ...