भ्रष्टाचारमुक्त बदली प्रक्रिया व्हावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन बदलीचा घोळ वाढतच चालला आहे. शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या बदलीच्या कागदावर ...
दहिवडी : ‘दुष्काळ’ हा शब्द पुसण्यासाठी गेली ४५ दिवस तालुक्याने ऊन, वारा अन् पावसाची तमा न बाळगता दिवसरात्र काम केले. पहाटे पाचला भोंगा.. लोकं अंघोळ चहा, नाष्टा.. घर, आंगण, जनावराचा गोठा साफ.. जनावरांच्या धारा व्हायच्या तोपर्यंत सातचा भोंगा व्हायचा. ...
सातारा जिल्'ात मोठ्या प्रमाणात यात्रा, धार्मिक उत्सव होत असतात. त्यामुळे वर्षभर कोणत्या ना कोणत्या कारणांना लोकांची गर्दी होत असते. अशा वेळी गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलीस खात्यासाठी जिकिरीचे काम असते. यासाठी सातारा पोलीस दलात दोन ड्रोन कॅमेरे दाखल ...
कोरेगाव तालुक्यातील भीमनगर येथे कोयना धरणातून विस्थापित झालेल्या मागासवर्गीय लोकांची तब्बल १२ एकर जमीन कोणताही मोबदला न देता रेल्वे खात्याने बळकावली आहे. या प्रकारामुळे बाधित लोक भूमिहीन झाले असून, त्याविरोधात ३१ मे रोजी सकाळी दहा वाजता जरंडेश्वरच्या ...
इंधन दर वाढीबरोबरच इन्शूरन्स आणि टोलनाक्यावरील अनागोंदी बंद करण्यासाठी सातारा जिल्हा माल व प्रवासी वाहतूक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याला आला. यावेळी इंधन दरवाढ बंद करा.. टोलनाक्यावरील अनागोंदी बंद करा, अशा जोरदार घोषणा देण ...
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी १३ जुलै रोजी लोणंदला येत आहे. वारकऱ्यांच्या सेवेत कोठेही त्रुटी राहू नयेत म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी लोणंद येथील पालखी तळ, पालखी मार्ग, द ...
सातारा-सज्जनगड रस्त्यावर पोगरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या जीपने धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला तर दुसरा एकजण जखमी झाला. विकास चंद्रकांत जाधव असे मृताचे नाव असून, गावी तो आजारी आईची सेवा करण्यासाठी आला होता. ...
भवानी पेठेतील महेश नागरी पतसंस्थेत खोटी कागदपत्रे तयार करून सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल जयसिंग जाधव (रा. करंडी, ता. सातारा) याच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. ...
सातारा : जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ साताºयात न आवरल्यामुळे शिक्षकांना आता कोर्टाची पायरी चढावी लागली. शिक्षक संघटनेच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात बदली स्थगिती ...
फलटण : आज सर्वच क्षेत्रांत तीव्र स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत कोण आपला, कोण परका, याचे भान ठेवता जो तो स्वत:पुरतं जगण्याचा प्रयत्न करीत असतो. आज सख्खा भाऊ दुसऱ्या भावाला पाण्यात बघतो किंवा सख्खे भाऊ घरवाटणी, राजकरण, पैसा यावरून पक्के वैरी ...