मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुक ...
जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर मोर, लांडोर, चिमणी, बुलबुल यासह शेकडो पशुपक्ष्यांचा अधिवास आहे. या पक्ष्यांना पाणी व खाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी काही पर्यावरणप्रेमींनी प्लास्टिकच्या बाटल्या झाडांवर बांधून त्यामध्ये पाणी व खाद्याची व्यवस् ...
सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उच्च शिक्षण घेऊन खासगी कंपन्यांमध्ये अनेक युवक नोकरी करीत आहेत. तर अनेकांची आजही नोकरीच्या शोधार्थ भटकंती सुरू आहे. मात्र, महाबळेश्वर तालुक्यातील एकूण स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकºयांपैकी तब्बल ४०० शेतकरी पदवीधर अ ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत वाई पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात असताना आता पालिका, सामाजिक संस्था व नागरिकांच्या श्रमदानातून ऐतिहासिक कृष्णा घाटाने मोकळा श्वास ...
सातारा येथील चिपळूणकर बाग परिसरात जलवाहिनीची गळती काढण्यासाठी काढलेला खड्डा मुजविण्यात आला असलातरी खडी व माती विस्कटल्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. भर रस्त्यातच अशी स्थिती असल्याने संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. ...
‘लव्ह जिहाद’ निषेध रॅलीला परवानगी नाकारली म्हणून पोलीस खात्याविरोधात हिंदू एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (20 जानेवारी) सकाळी क-हाडच्या मुख्य चौकात आंदोलन सुरू केले आहे. ...
अशोक पाटील ।इस्लामपूर : वाळवा तालुक्यात भाजपची पेरणी करण्यासाठी जंबो कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. मात्र यासाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नांगरट केली आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी ...
खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टँकरला ओव्हरटेक करत असताना कार चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली. यात मध्यप्रदेशामधील श्रीराम समर्थ कुटी आश्रमाचे श्रीराम महाराज रामदासी (मूळ रा. गोंदवले, ता. माण) यांचा मृत्यू झाल ...
वडूज : तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीसह महसूल कर्मचारी कॉलनीत कोणी कर्मचारी वास्तव्यास नसल्याने इमारतींचा सर्रास गैरवापर होत आहे ...