कराड (सातारा) : जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी कराडमधील कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणात शनिवारी (3 फेब्रुवारी ) सकाळी 6.30 हजार ... ...
दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अजिंक्यतारा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेब किल्ल्याच्या पायथ्याशी तीन वर्षे तळ ठोकून होता. मात्र, मावळ्यांच्या जिद्दीपुढे औरंगजेबला हा किल्ला जिंकता आला नाही. आता याच किल्ल्याच्या संरक्षणासाठी साताºयातील अनेक माव ...
स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटले राजकारणातील रथी-महारथींना घाम फुटत असतो. मात्र, वाई तालुक्यातील आसले गावचे ८१ वर्षांचे माधवराव निगडे यास अपवाद आहे. गावातील भावकी आणि गट-तटातून त्यांनी ग्रामपंचायतीत सलग बाराव ...
श्रीराम जय राम जय जय राम आणि जय जय रघुवीर समर्थच्या नामघोषात ३३६ व्या दासनवमी महोत्सवास सज्जनगडावर प्रारंभ झाला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. यानिमित्ताने श्री रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने नऊ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दासनवम ...
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज एक नवा आकडा सांगतात. सत्यता नसतानाही ते आकडे सांगण्यात माहिर आहेत. मला वाटतं ते रतन खत्रीकडे कामाला होते का? रोज एक नवा आकडा? ते म्हणतात राज्यात ३६ हजार विहिरी बांधल्या, मला वाटतं रस्त्यावर पडलेले खड् ...
नितीन काळेल ।सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आता आशियाई महामार्ग झाल्यामुळे तीन राज्ये दळणवळणाच्या दृष्टीने आणखी जवळ येणार आहेत. सुमारे दोन हजार किलोमीटरचा हा मार्ग असून, ग्वाल्हेर ते बेंगलोर पर्यंत आहे. महामार्गामुळे दळणवळण सुलभ होणार असून ...
गोडोली : सातारा जिल्हा कारागृहातील कर्मचाºयांनी केलेल्या तक्रार अर्जावर कारागृहाचे महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा कारागृहात चौकशी ...
सातारा : १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात शत्रू सैन्याला चारीमुंड्या चित करणारा जिगरबाज सुभेदार देशांतर्गत महसूल यंत्रणेच्या लालफितीच्या लढाईत हतबल ...