सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने कोयनेचे दरवाजे साडेपाचवरून साडेचार फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. दरवाजा आणि पायथा वीजगृहातून ४१५१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
कण्हेर धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, पाणीसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून वेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी किडगाव व हमजाबाद या गावांना जोडणारा वेण्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आ ...
सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जी रुग्णालये आपली धर्मादाय अथवा चॅरिटेबल ओळख लपवत आहेत, अशी ४२ रुग्णालये जिल्हा धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या हिटलिस्टवर आहेत. या रुग्णालयांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना मोफत ...
राज्यात सर्वत्र कर्णकर्कश आवाजात ध्वनिक्षेपक यंत्रणा लावण्यावर बंदी आहे. त्याचे काटेकारपणे पालन करत सामाजिक उपक्रम राबवून उत्सव साजरा करा, असे आवाहन पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी केले. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्याने सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर धरणात आवक वाढल्याने सहा दरवाजे साडेपाच फुटांनी उघडण्यात आले असून, त्यातून ४९०७४ व पायथा वीजगृहातून २१० ...
मल्हारपेठ : पाटण तालुक्याला निसर्गसंपदा मोठ्या प्रमाणात लाभली आहे. येथील निसर्गसौंदर्यासह धार्मिक स्थळांचेही तितकेच महत्त्व आहे. त्यातील एक म्हणजे मल्हारपेठपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या येराडवाडी गावचे ग्रामदैवत पांडवकालीन स्वयंभू असे रुद्रे्रश ...
पाचगणी : काटवली (ता. जावळी) येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या जखमी मोराला जीवदान दिले. ग्रामस्थांनी या मोराला वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. त्याला पायाला मोठी जखम झाली असून, उपचारानंतर मोराला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे.याबाबत अध ...
विकास शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : राज्यात आणि देशात शेतकरी आंदोलने आणि संप करत असताना कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या करून जीवन संपवत असताना चौधरवाडी, ता. फलटण येथील सुरेंद्र पवार या अल्पभूधारक शेतकºयाने मोगºयाच्या शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे. ऊस, ...