सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. ...
सातारा शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही घरफोडीचे सत्र सुरूच आहे. सोमवारी दुपारी शाहूपुरीत घरफोडी करत सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...
केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या पापाचा घडा आता भरला असून २०१९ च्या निवडणुकीत जनताच भाजपच्या पापाची हंडी फोडून सत्तेवरून खाली खेचेल. ...
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णावर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. आनंदा ज्ञानू इंगळे (वय ५०, रा. सैदापूर, सातारा) असे मृताचे नाव आहे. ...
वाई : ‘आबासाहेब वीर हे सृष्टीचा उद्रेक होते. म्हणूनच त्यांच्यासारखी माणसं ना कोणत्या एका गावाची ना कोणत्या एका प्रांताची असतात. जागतिक पातळीवर ज्या-ज्या क्रांत्या झाल्या. त्या क्रांतिकारकांच्या ओळीतील आबासाहेब वीर होते. शेवटचा दिस गोड व्हावा, या भावन ...
दुष्काळात भरडणाऱ्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाºया माण आणि खटाव तालुक्यांतील अनेक गावांची तहान आता सांगली जिल्ह्यातून येणाºया टेंभू योजनेच्या पाण्यातून भागणार आहे. सातारकरांचं हक्काचं पाणी सांगलीतून पुन्हा ...
ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेशेजारीच कचरा डेपो निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह रुग्ण व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यभर स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या सातारा जिल्हा ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण ९९ टक्के भरले आहे. धरणात १०४.१७ टीएमसी साठा असून, पाऊस वाढल्यास कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. ...