सुरुचि धुमश्चक्री प्रकरणातील गेल्या तीन महिन्यांपासून फरारी असलेला संशयित आरोपी नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे याला बुधवारी सायंकाळी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
सातारा-पंढरपूर मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असून, अनेकवेळा पाणी मारण्यात येत नसल्याने धुरळ्यातूनच वाहन घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. ...
पहाटेच्या अंधारात उलट्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात खासगी प्रवासी बस ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीत घुसली. यामुळे झालेल्या अपघातात ३२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करुन सोडून देण्यात आले. ...
खटाव तालुक्यातील नदी पात्रातून वाळू उपसा खुलेआम सुरू आहे. वाळू माफीयांनी नवा फंडा शोधून काढला आहे. खाली वाळू भरून वरुन माती टाकून वाहतूक केली जात आहे. महसूल विभाग मात्र हातावर हात ठेऊन गप्प आहे. वाळू तस्करांवर किरकोळ कारवाई करत प्रशासन ह्यतू कर रडल्य ...
जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली असल्याने सातारा जिल्ह्यातील अनेक इच्छुक दंड थोपटून कामाला लागणार आहेत. विविध विधानसभा मतदार संघांतून पक्षा ...
घरातील कर्ता वडीलच गेल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळूनही अशा परिस्थिती धीर खचू न देता त्यांच्या मुलीनी वडीलांची शितोंडी धरण्यापासून ते अंत्यसंस्कार अशा सर्व विधी स्वतः करून पारंपारिक परंपरेला छेद देत या लेकीनी अग्निसंस्कार आणि पिंडदान करून त्यांनी समाजाप ...
सातारा शहरामध्ये केवळ तीन मुख्य रस्ते आहेत. या रस्त्यांवरही आता वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. असे असताना अनेकजण आपल्या घरगुती कार्यक्रमासाठी रस्त्यातच मंडप उभारत आहेत. त्यामुळे सर्वसामांन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्ता वेठ ...
मुक्कामाचे सर्व साहित्य टेंटमध्ये ठेवल्यानंतर हे चौघेही सायंकाळी धरणात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना सुमजित हा गाळात रुतून बुडत असल्याचे अवनिसला दिसले. अविनस हा सुमजितला वाचवण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, तोही गाळात रुतू लागला. अशा अवस्थेतही तो स ...
स्वतंत्र्य दिन आणि प्रजासत्तादिन म्हटलं की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन, उपोषण करणारांचा आकडा दरवर्षी वाढलेला पाहायला मिळतो. मात्र, यंदाचा प्रजासत्ताकदिन ना उपोषण ना आंदोलनाशिवाय पार पडला. जिल्ह्यातून तब्बल २२ जणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल ...