कऱ्हाड येथील मारुतीबुवा कऱ्हाडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कऱ्हाडकर हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले आहेत. सोमवारी दुपारी बँकेतून जाऊन येतो, असे सांगून ते मठातून निघून गेले. त्यानंतर ते परतले नसल्याची फिर्याद त्यांचे चुलते शरद बाबूराव जगताप यांनी कऱ् ...
राजमाचीच्या दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत, गोपूज पाणी फाउंडेशन टीम यांनी गोपूजच्या जिल्हा परिषद शाळेत सिड बॉल तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत विद्यार्थी व पाणी फाउंडेशन टीम व कृषिदुतांनी मिळून एका तासात तब्बल ५२३ ...
सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड ही निवडणुकीद्वारे न होता बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही सातारकर आग्रही होतो, त्यामुळेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात घटना दुरुस्ती होऊ शकली,’ अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य म ...
सातारा : शहरातील राजवाडा मंगळवार तळे रस्त्यावर पोलिसांच्या धाकाने विक्रेते मंडईत बसत होते. मात्र, पोलिसांची पाठ फिरली भाज्यांच्या पाट्या घेऊन हे विक्रेते पुन्हा रस्त्यावर बसू लागले आहेत. पोलिसांची आरंभशूर कारवाई अन् पालिकेची गांधारीची भूमिका यामुळे प ...
संजय कदम ।वाठार स्टेशन : इतर गावांची सलग तीन वर्षे तहान भागविणाºया जाधववाडी येथील शेतकºयावरच आत्ताच उपासमारीची वेळ आली आहे. विहिरीचे पाणी गावाची तहान भागवण्यासाठी सलग तीन वर्षांपासून शासकीय अधिकाºयांनी दबाबतंत्र वापरून अधिग्रहण केल्याचा आरोप संबंधित ...
सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावली असली तरी सातत्य नाही. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. तर यंदाची समाधानकारक बाब म्हणजे धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. कोयनेत गतवर्षीपेक्षा एक टीएमसी जादा साठा असून धोम, बलकवडी धरणात वाढ झाली आ ...
मलकापूर : बिल्डरच्या कार्यालयाच्या शटरचे कुलूप उचकटून चोरट्यांनी सुमारे सहा लाखांची रोकड लंपास केली. येथील शास्त्रीनगर पश्चिममधील ‘पांडुरंग भवन’ इमारतीत घडलेली ही घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आगा ...
सातारा : शासनाच्या ‘१३ कोटी वृक्षलागवड’ अभियानास रविवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत वनविभाग, जिल्हा प्रशासन, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. सातारा जिल्ह्याला यंदा २३ लाख वृक्ष लागवड ...
दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : आधुनिक काळाच्या ओघात स्मृतीत गेलेल्या ग्रामीण भागातील वैदूला आता शासनाच्या नवीन नियमामुळे भरभराटीचे दिवस येणार आहेत. गावच्या परिसरातील वनसंपदा ओळखून दिल्यास संबंधित वैदूला त्याचा चांगला मोबदला दिला जाणार आहे. ...
शिरवळ : कपडे मळलेले, पायाला पैंजणरूपी म्हणून महामार्गावरील रस्त्याकडेला आलेल्या फुलांची माळ बांधलेली अन् भुकेने व्याकूळ झालेला निरागस चेहरा जेव्हा नजरेस पडला, तेव्हा शिरवळवासीयांच्या माणुसकीचे दर्शन घडले. एका एकोणीस-वीस वर्षीय मनोरुग्ण युवतीला खाऊ-पि ...