सातारा : ‘जिल्ह्यात १११ भ्रष्टाचाराची प्रकरणे आढळून आली आहेत. ही प्रकरणे तीन महिन्यांत निकाली लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भ्रष्टाचाऱ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे,’ अशी माहिती सातारा दौºयावर आलेल्या पंचायती राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर ...
सातारा : कोण कशासाठी चोरी करेल, याचा सध्या नेम नाही, असाच काहीसा प्रकार साताऱ्यात उघडकीस आला. दारूच्या आहारी गेलेल्या युवकाने एकापाठोपाठ नऊ दुचाकी चोरून आपली तलफ भागविण्याचा सपाटा सुरू केला होता. मात्र, पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेमुळे त्याची दुचाकी चोरी ...
डिसेंबर महिन्यातच जिथे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागायची. लोकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा. अशा फलटण तालुक्यातील मिरढे गावातील पाझर तलाव सध्या धोम बलकवडीच्या पाण्याने भरला आहे. ऐन उन्हाळ्यात हे पाणी पाहून ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवरील द ...
सातारा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या अपघातस्थळाची शुक्रवारी (दि. १३) संयुक्तरीत्या पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तांत्रिक विभागाचे विशेष पथक दिल्लीवरून साताऱ्यात दाखल होणार आहे.जिल्हाधिकारी ...
संतोष गुरव ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : पाण्याचं महत्त्व हे सर्वज्ञात आहे. घरात कोणी पै-पाहुणा किंवा अनोळखी व्यक्ती आल्यास त्याला प्रथम पाण्याने भरलेला तांब्या देण्यासाठी प्रत्येकाचे हात पुढे येतात. कºहाड शहरातही अशीच आपुलकीची सामाजिक बांधिलकी कºहाड ...
पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील घुमाईदेवी मंदिर परिसरात केशरी चित्रपटासाठी उभारलेल्या सेटवर अभिनेता अक्षयकुमार आणि खासदार उदयनराजे भोसले या दोघांनी एकमेकांची गळाभेटघेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांशी बराचवेळ संवाद साधला.पिंपोडे ब ...
केशव जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसेगाव : मान ओवाळण्याची खोड असलेल्या गायीविषयी समाजात अनेक समज गैरसमज आहेत. याच गैरसमजातून अज्ञाताने सोडून दिलेली गाय मरणासन्न अवस्थेत खटाव तालुक्यातील कातळगेवाडी येथील लक्ष्मी भारती यांना दिसली. भूतदयेच्या भावनेतून त ...
सातारा : जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेत लोकसहभागाचा उत्साह दिवसेंगणिक वाढतच चालला असून, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे बुधवारी सायंकाळी अभिनेता अक्षयकुमार याने श्रमदानात भाग घेतला. यावेळी अक्षयकुमारसोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांची झुंबड उडाल् ...
सातारा : खंबाटकी बोगद्याजवळील ‘एस’ वळणावर कर्नाटकातील १८ मजुरांचा बळी गेल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हे वळणच चुकीचे तयार करण्यात आले असून, आतापर्यंत पन्नासहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा प्रकारच्या या वळणावर वारंवार अपघा ...