सातारा तालुक्यातील राकुसलेवाडी (आसनगाव) येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत पाच घरे जळून खाक झाली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने तब्बल ११ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
मेढा : बारा बलुतेदार अन् भारतीय कला, भारतीय संस्कृती यांचे एक अनोखं नातं आहे. ही बलुतेदारी पद्धती कशी चालायची याची उत्सुकता आजही परदेशी नागरिकांना आहे. ्याच उत्सुकतेपोटी भारतातील बलुतेदारीवर पीएच.डी. करण्यासाठी जपान येथील प्राध्यापिका टोकुमो ओशिमो या ...
संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : राज्यातील उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना गतवर्षीपेक्षा चालू हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात साखर उत्पादन होत आहे. गतवर्षी १३ फेब्रुवारीअखेर सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्य ...
सातारा : दारू वाटपाच्या वादातून राजेंद्र बबन सूर्यवंशी (वय ४०, रा. घोरपडे कॉलनी केसरकर पेठ, सातारा) याचा शनिवारी रात्री अकराच्या सुमारास डोके भिंतीवर आपटून खून करण्यात आला. ही घटना सातारा नगरपालिका आवारात घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ...
गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल एवढी मोठी नुकसान भरपाई सातारा जिल्ह्यातील न्यायालयांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या न्यायालयीन इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम ...
पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जिन्याजवळ झोपलेल्या एका रंगकाम करणा-या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी सव्वाअकरा वाजता उघडकीस आली. ...
वडूज : सध्या सगळीकडेच सुगीची लगबग सुरू आहे. शेतकरी वर्गाला उसंत घ्यायला सवड नसताना देखील तालुक्यातील सामाजिक संस्थेच्या सदस्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुमठे येथील शेतकरी कुटुंबातील ...
सातारा : सातारा-सांगली जिल्ह्यांत काँगे्रस-राष्ट्रवादी पुन्हा संघटित करण्याचे मनसुबे पतंगराव कदमांनी आखले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे दोन्ही काँगे्रसमधील सेतू निखळल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. रयत शिक्षण संस्थेतील एका कार्यक्रमात खासद ...