सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली असून, कोयनेत जोर वाढू लागला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८२ तर आतापर्यंत ११३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. साताºयातही सकाळपासूनच रिमझिम सुरू ...
भांडणे सोडविल्याच्या कारणावरून लाकडी बॅट डोक्यात मारून जखमी केल्याप्रकरणी गणेश जयसिंग भोसले यांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सातारा : मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच प्रकारची तीन मंदिरे सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, परळी आणि कारखटाव येथे आजही आपले अस्तित्व टिकवून उभी आहेत. सर्वसमावेशक भारतीय तत्वज्ञानाची मूक साक्षीदार असलेली ही मंदिरे आप ...
सातारा : पालखी तळावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी व तंबू असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचणे अवघड होते. त्यासाठी यंदा नव्याने आरोग्यदूत ही संकल्पना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राबविणार आहे. प्रत्येक आरोग्यदुताकडे दुचाकी व त्यावर एक वैद्यकीय अधिकार ...
नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दुष्काळी माणदेशातील टाकेवाडी गावाने वॉटर कप स्पर्धेतील जलसंधारणाच्या कामानंतर गाव हिरवागार करण्याचा निर्धार केला आहे. त्यातूनच घरांना हिरवा रंग देण्याचे काम सुरू आहे. तसेच गावातील रस्ते, परिसर, डोंगरात पाच ह ...
कºहाड : येथील मारुतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कराडकर हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले आहेत. सोमवारी दुपारी बँकेत जाऊन येतो, असे सांगून ते मठातून बाहेर पडले. त्यानंतर ते परतलेच नसल्याची फिर्याद त्यांचे चुलते शरद बाबूराव जगताप यांनी कºहाड श ...
रहिमतपूर-अंगापूर गावाला जोडणारा ब्रह्मपुरी येथील कृष्णा नदीवरील भल्या मोठ्या पुलावरून रात्रंदिवस वाळूच्या डंपरची वाहतूक सुरू आहे. डंपरच्या शेकडो फेऱ्यांमुळे ब्रह्मपुरीतील पुलाचा दोन्ही बाजूंचा भराव खचू लागला आहे. ...
काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते; पण हेच सौंदर्य माणसारख्या दुष्काळी तालुक्यात पाहावयास मिळाले तर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येईल. हो आता हे घडलं आहे ते भांडवली गावात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या गावात याचा प्रत्यय येत असून, नालाबांध तुडुंब अस ...
कऱ्हाड येथील मारुतीबुवा कऱ्हाडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कऱ्हाडकर हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले आहेत. सोमवारी दुपारी बँकेतून जाऊन येतो, असे सांगून ते मठातून निघून गेले. त्यानंतर ते परतले नसल्याची फिर्याद त्यांचे चुलते शरद बाबूराव जगताप यांनी कऱ् ...