संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : विवाह म्हणजे विश्वासाचा सोहळा; पण सध्या याच सोहळ्यात बनवाबनवीचा फंडा वापरला जातोय. विवाह लाऊन देण्याच्या नावाखाली बोगसगिरी केली जातेय. इच्छूकांना लाखो रूपयांचा गंडा घातला जात असून वाग्दत्त वराला मुलगी दाखविण्य ...
कºहाड : ‘योगशास्त्रात जसे योगासनांना महत्त्व आहे. तसेच निरोगी शरीरासाठी योग्य आहारही महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळे दीर्घायुष्य लाभत असते. आज भारतात अतिरिक्त आहारामुळे खूप व्यक्ती आजारी पडतात. तर काही भुकेमुळे मृत्यू पावतात. या देशातील एकही व्यक्ती आज ...
सातारा/पाचगणी : एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करत दोघेही घरातून बाहेर पडले. आपण लग्न केलं तर कोणीच स्वीकारणार नाही, ही सल दोघांच्याही मनात सलत होती. यातूनच जीवनाचा शेवट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, शेवटची इच्छा म्हणून गळ्यात मंगळसूत्र अन् पत ...
म्हसवड : माण तालुक्यातील नगदी पीक म्हणून कांदा पीक येथील शेतकरी घेत असतात; पण गेल्या वर्षापासून कांद्याच्या दरात सतत उतारामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. उन्हाळी कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.जून महिन्यात केलेल् ...
चला गा वबदलूया ,,,,, वाठार स्टेशन : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कोरेगाव तालुक्यातील बनवडी गावात खऱ्या अर्थाने जलयुक्त कामाचं तुफान आलं आहे. गावच्या यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देत या गावाने यात्रेतील देणगी जलयुक्त ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त साताऱ्यासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आले. साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भीमज्योत प्रज्वलित करून गावोगावी नेली जात होती. भीमज्योतीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आल ...
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना आंदोलनासाठी मी उभं केलं होतं. अण्णा हजारे व्यक्तिगत चांगले आहेत, मात्र त्यांच्याभोवती असणाऱ्या लोकांबाबत त्यांनी विचार करावा, असा सल्ला योगगुरू रामदेवबाबा यांनी दिला. ...
संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : कायद्यानं विवाहयोग्य वय ठरवून दिलंय. पंचविशीत तरी मुलाच्या डोक्यावर अक्षदा पडाव्यात, असे सामाजिक संकेतही आहेत; पण सध्या चाळिशी गाठली तरी मुलाचे हात पिवळे होईनात. पूर्वी वधू पित्याला मुलीच्या विवाहाचं ‘टेन्शन’ ...