महाबळेश्वर : पर्यटकांचा मे महिन्यातील शेवटचा हंगाम असल्याने महाबळेश्वर व पाचगणीला अक्षरश: यात्रेचे स्वरूप आले आहे. शनिवार व रविवारी दोन्ही पर्यटनस्थळे गर्दीने बहरून गेली. दरम्यान, येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल्स उपलब्ध न झाल्याने पर्यटकांना अ ...
कºहाड : शहरासह तालुक्याला रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. तर काही ठिकाणी झाडे मोडून वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. शहरातही दत्त चौकासह अन्य वर्दळीच्या रस्त्यांवर झाडे मोडून पडली. त्य ...
सातारनामासचिन जवळकोटे‘राजधानी’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी प्रतिमा जपणाऱ्या सातारा जिल्ह्यात सध्या चाललंय तरी काय? दाढी, मिशा, भुवया, कॉलर, विजार अन् नाडीचीच भाषा राजकीय नेत्यांच्या तोंडी सातत्यानं ऐकू येऊ लागलीय. अरेरेऽऽ हे सारं कमी प ...
गावचा पाणी प्रश्न कायमचा मिटावा, यासाठी साठवण तलाव उभारण्याचे काम सुरू झाले. मात्र खोदकामात जैन मंदिर ट्रस्ट व अन्य एका शेतकऱ्याची शेतीच्या पाण्याची पाइपलाइन फुटल्याने दोन्हीकडील २१ एकर उसाला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी न मिळाल्याने ते पीक धोक्यात आ ...
जगदीश कोष्टी ।सातारा : पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत चालल्यामुळं बहुतांश नागरिकांनी गाड्या वापरण्याचं प्रमाण कमी केलंय. जिल्ह्यातील २३० पेट्रोलपंप चालकांना याचा फटका बसला असून पंपांवर सरासरी एक लाखाची उलाढाल कमी झालीय. याचाच अर्थ जिल्ह्यातील पंपचालक ...
शिरवळ गावच्या हद्दीत नीरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली ...
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणारा देऊर-तळिये गावाच्या सीमेवरील तळहिरा पाझर तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. धरणात केवळ पाच टक्के पाणी शिल्लक असले तरी काही लोक पाईपलाईन टाकून रात्रीच्या वेळी पाण्याची चोरी करत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यां ...
दानोळी येथून वारणेचे पाणी देणार नाही म्हटल्यावर सत्तेच्या बळावर १४00 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याच्या पाठीमागे इचलकरंजी व सरकारचे गौडबंगाल आहे. वारणाकाठच्या जनतेवर दबाव आणण्याचे कारस्थान यापुढे केले तर शिरोळ ...
दीपक पवार ।तांबवे : कोयना नदीकाठावर होणारे लाल मातीचे उत्खनन वृक्षांच्या मुळावर उठले आहे. ठेकेदार मातीचे उत्खनन करताना अडथळा ठरणारी मोठमोठी झाडे मुळासह उपटून काढत असल्यामुळे अनेक वृक्ष नष्ट होत आहेत. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. तसेच लाल मातीच्या ...