स्वप्नील शिंदे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ब्रिटिशांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या १८५७ च्या बंडात सहभागी झालेल्या १७ क्रांतिवीरांना लष्करी न्यायमंडळाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, क्रूर ब्रिटिशांनी पाचजणांना फाशी दिली. सहाजणांना तोफेच्या तोंडी द ...
रहिमतपूर : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकर धावून गेले आहेत. कन्नूर या गावात संत निरंकारी मंडळाच्या सेवा दलाचे १०७ सदस्य गाळ काढणे व साफसफाईचे काम करताना घाम गाळत आहेत.संत निरंकारी मंडळाच्या प्रमुख सुधीक्षा महाराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद ...
मल्हारपेठ : सतत पडणारा जादा पाऊस व हवामानातील बदलामुळे खरीप हंगामातील कडधान्य व विविध पिकांवर तांबेरा, करपा, पाने खाणारी अळी आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. धूळवाफेवर पेरणी केलेली भात शेती ही जोमात आहे. कारण भात पिकास भरपूर प्रमाणात पाणी मिळालेले आ ...
पाटण : तालुक्याच्या मोरणा पठारावर असलेल्या आटोली गावच्या भाकरमळी वस्तीत शुक्रवारी सकाळीच गवारेड्यांचा कळप प्रवेश करण्याच्या तयारीत होता. वेळीच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या कळपाला हुसकावून लावले. या घटनेने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झा ...
सातारा : शहरातील बुधवार पेठेत तीन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, चोरीचे सोने विक्री व खरेदी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये साताऱ्यातील एका ज्वेलर्सच्या मालकाचा समावेश आहे.ज्वेलर्स म ...
जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : कºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांचे विधानसभेसाठी संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रहिमतपूरमध्ये येऊन जर कोणी स ...
तांबवे : येथील कोयना नदीवर नवीन पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी नदीच्या पात्रात मुरुमाचा भराव टाकण्यात आला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे तसेच कोयना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने तांबवे बाजूची मळी नावाची शेतजमीन पाण्याच्या प्रवाहाने तु ...
निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते. ...
‘आयुष्यात कितीही ठिकाणी शिक्षण घेतलं तरी आपल्या डोक्यातून शाळेचे शिक्षक आणि तिथली शिस्त जास्त नाही. आपापल्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्या मदतीने शाळेला नवं रूप देण्याची संकल्पना ...