वाठार स्टेशन : शरीराने धडधाकट असलेली माणसं आज कारणं सांगून कामांची टाळाटाळ करताना आपण पाहतो. मात्र, तळिये (ता. कोरगाव) येथील सुनीता गायकवाड नावानी दुर्गा अवघ्या एका हाताच्या सामर्थ्यावर ...
अहमदनगर येथील शिवसैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्यावतीने पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली. ...
रवींद्र माने ।लोकमत न्यूज नेटवर्कढेबेवाडी : पाटण तालुक्यातील वाल्मिक पठारावरील बहुतेक गावे आजही मोबाईल सेवेपासून वंचित आहेत. संबंधित गावे ‘नॉट रिचेबल’ असल्याने शासनाच्या ‘संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र’ सुविधेचा फज्जा उडाला आहे. ग्रामपंचायत गावात आणि द ...
सातारनामासचिन जवळकोटेराजे जेव्हा प्रतापगडावरून खाली उतरले, तेव्हा इतिहास घडला होता. गनिमाचा वेढा तोडला होता. साताऱ्याचे थोरले राजेही शनिवारी ‘सर्किट हाऊस’च्या ‘प्रतापगड’ दालनातून स्वत:हून बाहेर पडले. चंद्रकांत दादा अन् गिरीश पंतांना भेटायला गेले. इ ...
कोरेगाव : ‘राज्य सरकारकडून जलसंधारणाच्या कामांचा ढोल वाजवला जात असून, एकाही योजनेला निधी जात नाही. या खात्याचे मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असूनदेखील ते काही करत नाहीत, याचे विशेष वाटते. सरकारने हुकूमशाही आणली असून, लोकशाहीचा गळा घोटला आहे,’ अशी टीका ...
सातारा : ‘नवीन वीज कनेक्शन देणे तर सोडाच, उलट सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची वीज तोडून सध्याच्या सरकारने फार मोठे पाप केले आहे. राज्यात आठ कोटींची गुंतवणूक आणल्याच्या बाता मारणाºया भाजप सरकारने सातारा जिल्ह्यात किती गुंतवणूक आणली?,’ असा खणखणीत स ...