औंध : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विष्णूपंत देव (वय ५५) याला सोमवारी सायंकाळी सहा वाजता पोलीस दूरक्षेत्र कार्यालयातच पंधरा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे ...
सातारा : गटबाजी थांबली की वाद टळतात. यासाठी गटा-तटाचे निमित्तच राहू नये व गावाने एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा, या पोलिसांच्या आवाहनाला साद देत तब्बल ५२२ मंडळांनी एक गाव एक गणपती संकल्पना अंमलात आणली आहे. विशेष म्हणजे ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ...
सातारा : सन २०१५ रोजी टंचाईची परिस्थिती होती, कित्येक वर्षे तळ्याची स्वच्छता करण्यात आली नव्हती. त्यामुळे दुर्गंधी पसरून आजूबाजूच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्यातच तळ्यावरच्या तुमच्या लाडक्या चेतकने जलमंदिरच्या चौथऱ्यावर येऊन पत्राची मागणी क ...
कºहाड : परदेशी बनावटीची पिस्तूल विक्रीसाठी कºहाडात घेऊन आलेल्या बारामतीच्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. शहरातील स्टेशन रोडलगत कॅफे विहार हॉटेलसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने ही कारव ...
अनेक दिवसांनंतर कोयना धरण परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली असून २४ तासांत ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धरणात १०२ टीएमसी साठा असून पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे धोम आणि उरमोडी धरणात पाण्याची आवक बंद झाली आहे. ...
शाहूपुरी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दिवेकर हॉस्पिटलसमोर एका तरुणास चौघांनी लुटले. तर प्रतापसिंह शेती फार्म रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजण ...
सातारा : उत्तर प्रदेशातील बाहुबली तथा राजद नेते रघुराज प्रतापसिंह ऊर्फ राजाभैय्या यांनी रविवारी दुपारी साताºयातील शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रसिद्ध नेते म्हणून रघुराज प्रतापसिंह ...
मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील अनेक विभागांत सतत बिबट्याचे दर्शन होत आहे. मात्र, वनविभाग याबाबत ठोस पावले उचलत नाही. अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे. तर अनेक गावांतील मोकाट श्वान अचानक गायब झाली आहेत. त्यामुळे अर ...
सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या पत्रामुळेच शहरातील पारंपरिक तळ्यातील विसर्जनावर बंदी आली. एकीकडे सांगायचं तळं आमच्या मालकीचं अन् दुसरीकडं तळ्यांवर बंदी आणायची, ही दुटप्पी भूमिका त्यांनी बदलायला ह ...