परतीचा पाऊस झाला नसल्याने पूर्व भागात पाण्याची उपलब्धता नाही. जमिनीत पुरेशी ओल नाही. त्यामुळे रब्बी पेरणीच्या क्षेत्रात यंदा घट होणार आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात अवघी ११.५७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विशेषत: करून माण आणि खटाव तालुक्यातील शेतकऱ् ...
कोडोली परिसरात पानटपरी व्यवसाय सुरू केल्याच्या कारणावरून तिघांनी पानटपरी चालकावर कोयत्याने वार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ...
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाखाली पत्र आणि पोस्टकार्ड दूरवर गेल्याचा समज आहे; पण साताऱ्यातील काही चाणाक्ष व्यापाऱ्यांनी चक्क कमी पैशांतील संपर्काचं साधन म्हणून या पोस्टकार्डचा स्मरणपत्र म्हणून उपयोग केला आहे. यामुळे संस्थेच्या नावाबरोबरच वाहनाची पी ...
सातारा तालुक्यातील दुर्गम बामणोली, कास, गोगवे येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातून एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. बामणोली परिसरातून असंख्य प्रवासी, विद्यार्थी एसटीने साताऱ्याला प्रवास करतात; परंतु या परिसरात नादुरुस्त गाड्या सोडल्या जात असल्यान ...
ढेबेवाडी : सातारा जिल्हा प्रशासनाने वांग-मराठवाडी धरणग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ... ...
पुणे-सातारा आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम होत असल्याने अपघातांची संख्या घटण्याबरोबरच वाहतुकीच्या समस्यांना आळा बसला आहे. मात्र काही ठिकाणी रुंदीकरणाचे काम ठप्प असल्याने अशा जागी वाहतुकीचा खोळंबा होत आहे ...
बुलेट दुचाकीला मोठ्या आवाजाचा सायलेन्सर अल्टर करणाऱ्यास पोलिसांनी दणका दिला. संबंधित दुचाकी पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याठिकाणी संबंधितास तब्बल सात हजारांचा दंड ...
स्वामी विवेकानंद संस्थेच्या येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. गौरव लोहार यांचा केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...