लोणंद : लोणंद नगरपंचायतीसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्टÑवादीने बाजी मारली असून, राष्टÑवादी काँग्रेस-भाजप आघाडीचे सचिन नानाजी शेळके यांची तर ... ...
कोरेगाव : वर्षभर महाविद्यालयीन विद्यार्थी ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात, असा शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव युवकांसाठी एक पर्वणीच... ... ...
पोफळी येथील कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सुमारे ९५ कोटी रुपयांची आवश्यकता असून या कामाचा प्रस्ताव त्वरित सादर करण्यात यावा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या प्रशासनाला दिले. ...
राज्य शासनाने खंडाळा तालुक्याचा समावेश दुष्काळी भागाच्या यादीत केला आहे. त्यासाठी विशेष योजना शासनाकडून जाहीरही केल्या जातील. मात्र, पाण्यासारख्या भीषण टंचाईला सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील धरणाची स् ...
लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या आज होणाऱ्या निवडीकडे संपूर्ण तालुक्याच्या नजरा वळाल्या आहेत. संपूर्ण गावात गेल्या आठवडाभरात सुरू असलेल्या उलट-सुलट ... ...
‘मनी वसे ते स्वप्नी दिसे,’ असं म्हणतात; पण सध्या ध्यानी-मनी नसताना कुठेही बिबट्याचं दर्शन होतंय. डोंगराच्या पायथ्याला, गावाच्या वेशीवर, एवढंच नव्हे तर मानवी वस्तीतही आता बिबट्या वावरतोय. वन विभागाच्या नोंदीनुसार तालुक्यातील ...
‘ज्या-ज्यावेळी लोकांवर अन्याय होतो, त्या-त्यावेळी माणुसकीच्या भावनेतून मी नेहमी त्या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो. कोणीही असू द्या, मला अन्याय सहन होत नाही. शिवेंद्रसिंहराजेंवरही अन्याय झाला तरी मी ...
माणुसकीला कलंक लावणाऱ्या काही प्रथा आजही महाराष्ट्रात सुरू आहेत. अंधश्रद्धेपोटी अनेक महिलांनी जटा ठेवल्याचे आजही ग्रामीण भागात दिसून येते. जटांचा आरोग्यावर आणि सामाजिक अस्तित्वावर गंभीर दुष्परिणाम होताना दिसतो ...
आज खेडोपाडी असणारे जनावरांचे शेडही पाचटीच्या ताटीत राहिले नाही. गत पंधरा-वीस वर्षांत गावांचे चेहरे-मोहरे बदलले आहेत. मात्र, ‘फुकटचं घावलं अन् बाप ल्याक धावलं’ या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही पंतप्रधान ...