‘परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराज की जय’, ‘ओम नमो नारायणा..’च्या जयघोषात बेलफुलांची उधळण करत मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात शुक्रवारी श्री सेवागिरी ...
राजधानी दिल्ली येथील साहित्य अकादमीला भुरळ घालणारा राजधानी साताऱ्याचा ग्रंथमहोत्सव दोन दशकांची वाटचाल करत सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने सरकू लागला आहे. वाचन संस्कृतीच्या ...
‘गरिबीत वाढणारी , खेड्यापाड्यातील विद्वान पिढी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन शोधण्याची गरज आहे. असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ...
जावळी तालुक्यातील प्रसिद्ध अशा ऐतिहासिक वडाचे म्हसवे गावात प्राचीन वड पाहण्यासाठी फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील कमला निमकर बालभवन या शाळेची सहल शुक्रवारी सकाळी आली होती. यावेळी प्रज्वल नितीन गायकवाड (वय ११) पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी वडाच् ...
खंडाळा : ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. पुरोगामी महाराष्ट्राची ... ...
‘राज्यात गेल्या चार वर्षांत ऊसदरासाठी कोठेही आंदोलन झाले नाही. काही साखर कारखान्यांनी आता ऊसबिले दिली असून, ज्यांनी दिली नाहीत त्यांना नोटीस देण्यात आली आहे. ...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे गुरुवारी सकाळी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी दहाला येणार होते; परंतु हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे त्यांना येण्यास उशीर झाला. ...