माझं लग्न ५ मे रोजी होते. त्यामुळे गावाकडून बोलावले जात होते; पण आपण तेथे गेल्याने तेथील समाजाला संसर्गाचा धोका असू शकतो. हे ओळखून गावी न जाणे पसंत केले. पुणे, मुंबईहून येणाऱ्यांनी हा विचार करायला हवा. त्यामुळे गावकऱ्यांनाही त्रास होणार नाही. - महांत ...
ज्या घरामध्ये राहतो तेथील मालकाला घरभाडे द्यावे लागते, लहान मुले आणि कुटुंबाच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा गावाला जाणे कधीही चांगले नाही का? असा सवालच परप्रांतीय करत आहेत. ...
गेली ३१ वर्षे ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रयतने सर्व कार्यक्रम रद्द केले. पवार यांची अनुपस्थिती रयत परिवाराला प्रकर्षाने जाणवली. कोरोना संकटामुळे कर्मवीरांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी करण्यात आली. ...
व्यसन सुटावे, असे अनेकांची इच्छा असते; परंतु कुठल्या ना कुठल्या कारणाने व्यसन सुटत नाही. कोरोनाचा लॉकडाऊन आणि त्यामुळे झालेली दारूबंदी हा काळ व्यसनापासून अलिप्त होण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. - उदय चव्हाण, समुपदेशक, परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था,साता ...
सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे थोर समाजसुधारक, शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी शनिवारी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात कोरोना विषाणूच ...
मेढा येथील वनपरिक्षेत्रअधिकारी महांतेश बगले यांचे लग्न कोरोनामुळे पुढे ढकलले; पण त्याचवेळी या संकटात शंभर गरजू कुटुंबांना किमान आठ दिवस पुरेल एवढे धान्य देऊन आनंद द्विगुणित केला. ...
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भोसलेवाडी, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत पुणे बाजूकडून कोल्हापूरकडे निघालेली भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने उलटी झाली. या अपघातात डॉक्टर पत्नीसह अभियंता पतीचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा ...