गत २० दिवसांत तीनवेळा बंद ठेवण्यात आला आहे. वारंवार एकाच कारणासाठी पुकारण्यात येणा-या बंदमुळे व्यापा-यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये अनेक व्यापारी सहभागी झाले नाहीत. शहरातील बहुतांश व्यवहार सुरळीत होते. ...
राज्य आणि केंद्र्र शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणारे पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी हे सुमारे पाचशे लोकसंख्येचं गाव. पंचायतराज व्यवस्थेमध्ये नेहमीच आपले वेगळेपण टिकवून ठेवणा-या या गावाने अन्य गावांसाठीही दिशादर्शकाची भूमिका ठेवली आहे. ...
राज्य शासनाने जिल्'ासाठी ३२५ कोटी रुपयांचा नियोजन आराखडा मंजूर केला आहे. यंदाच्या वर्षासाठी ६१ कोटी ५१ लाख रुपये अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. तर जिल्'ातील प्रत्येक आमदाराला ५० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आलेला आहे. ...
जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश झालेले तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर १ फेबु्रवारीपासून बारमाही पर्यटन सुरू होत आहे. यामध्ये जंगल सफारीचा थरार स्वानुभवता येणार आहे. कास पठार कार्यकारी समिती व वनविभागातर्फे हा निर्णय घेतला आहे. ...
आपल्यावरील अत्याचाराविषयी बोलताना म्हणाली, ‘आम्ही शरीराने पुरुष असलो तरीही मनाने महिला आहे, असं कोणाला सांगितलं की पहिल्यांदा आम्हाला चिडवलं जातं. त्यानंतर जवळच्या नातेवाइकांकडूनच आमच्यावर शारीरिक अत्याचार केला जातो. याविषयी कुठंही आवाज उठविला तर आम् ...
सत्ता आणि सत्तेनंतर बदललेली परिस्थिती स्वीकारण्याची गरज असते. अशा परिस्थितीत सत्ता नसतानाही सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम प्रमुख नेत्याला करावेच लागते. हीच भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पार पाडली. अनेकांनी भाजपच्या आमदारांना ...
ग्रामसभेत साखर कारखान्यामधून येणारे काळे पाणी गोपूज हद्दीत सोडण्यात येऊ नये, यामुळे विहिरी, कूपनलिका व अन्य जलस्त्रोत खराब होऊ लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. आरोग्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, काळे पाणी व मळीचा प्लांट बंद करण्यात यावा, याबा ...
शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सातारा बाजार समिती निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ उठवणे आवश्यक आहे. शेतक-यांच्या पाल्यांनाही आम्ही लाभ देत आहोत. - विक्रम पवार, सभापती सातारा बाजार समिती ...
खंडाळा तालुक्यातील भादे गावच्या हद्दीतील वीर धरण परिसरात अज्ञातांनी अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या अज्ञात युवकाचा तीक्ष्ण हत्याराने व दगडाने डोक्यात व मानेवर सपासप वार करुन खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...
डोंगरावरील खडतर आव्हाने पेलत हे गिर्यारोहक दोन तासांनंतर सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचले. यानंतर सुळका सर करण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर उभे ठाकले. मात्र, रोहित व त्याच्या सहकारी गिर्यारोहकांनी ‘वजीर’ सर करण्याचा चंग बांधला होता. अतिशय शिस्तबद्ध पद्धत ...