सातारा शहराजवळील वाढे परिसरात सुरजकुमार मारुती निगडे या तरुणाचा तोंडावर, छातीवर दगड घालून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तिघां संशितांना ताब्यात घेतले आहे. आपासातील वादातून हा प्रकार झाल्याची माहिती मिळत असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. ...
पुणे-बेंगलोर महामार्गावर गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उडतारे (ता. वाई) गावानजीक बिअरची वाहतूक करणारा मालट्रक उलटला. यामध्ये लाखो रुपयांची बिअर महामार्गाशेजारील सेवा रस्त्यावरून अक्षरश: पाण्यासारखी वाहिली. सुदैवाने या अपघातात ट्रकमधील कोण ...
सातारा जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात कारोनाचे रुग्ण आढळून आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत एकही बाधित आढळून आलेला नाही. त्यामुळे सातारकरांसाठी दिलासा मिळाला. तर पूर्वी दाखलपैकी १५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून नव्याने ७७ जणांना सं ...
सातारा जिल्ह्यात एकूण १,६७९ स्वस्त धान्य दुकाने आहेत. तसेच विविध स्वरुपाच्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा कार्यालयाने जिल्ह्यातील २६ स्वस्त धान्य दुकांनावर कारवाई करून ११ दुकानदारांचे परवाने रद्द केले. ६ दुकानदारांचे परवाने निलंबित केले तर ३ ...
सातारा जिल्ह्यात बुधवारपासून मद्य विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर शहरातील मद्य विक्री दुकानांसमोर पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. संपूर्ण दिवस या दुकानांपुढे ही रांग पाहायला मिळाली. दुपारी सूर्य आग ओकत असल्याने दुकानांसमोर सावलीसाठी मंडप टाकण्यात आल ...
खटाव तालुक्यातील खरशिंगे येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच लोकांना घरपोच किराणा देण्यात येत आहे. नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशास ...
जिल्ह्यातील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या बदलानुसार अनेकांचे मतदारसंघ उडाले. काही नव्याने तयार झाल्याने त्याठिकाणी ताकद लावाली लागली. जिल्ह्यात दहाचे आठ आमदार झाले आणि दोनाचे एक खासदार झाले. पण जिल्ह्याचे राजकीय नशीब पालटले आणि आठचे अकरा आमदा ...
खरशिंगे (ता.खटाव ) येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने पुसेसावळीसह औंध परिसरातील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. त्यामुळे खटाव तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण बांधितांची संख्या आता १२१ झाली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन झाल्यानंतर १९९९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत जावळी-महाबळेश्वर मतदारसंघातून शिंदे हे विजयी झाले. २००४ मध्येही ते याच मतदारसंघातून विजयी झाले. ...
अनेक युवक आणि काही ज्येष्ठ मंडळी एकत्र येत आहेत. तसेच ते स्वखर्चातून व मिळालेल्या मदतीतून चांगला उपक्रम राबवत आहेत. गेल्या ४६ दिवसांपासून सर्वजण दररोज अन्नाची ४५० ते ५०० पाकिटे तयार करून वाटप करत आहेत. ...