चार अल्पवयीन मुलांना मारहाण करून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून महाबळेश्वर पोलिसांनी तीन तृतीयपंथीयांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महाबळेश्वरमध्ये घडली. ...
सातारा जिल्हा पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हे बदलीचे आदेश काढले आहेत. ...
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोरच्या धर्तीवर बेंगळुरू- मुंबई आर्थिक कॉरिडॉर (बीएमईसी) अंतर्गत सातारा जिल्ह्यात आंतरराष्ष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती विकसित करण्यात येणार आहे. ...
शिवथर ते वडूथदरम्यान असलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळ्याने दुचाकीवरून पडून पुण्यातील महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास झाला. जयश्री सतीश रासकर (४२, रा. धालेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्या परिसरातील एस वळणावर अपघातांची मालिका संपता संपेनासी झाली आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा या ठिकाणी कंटेनर उलटी होऊन दोनजण जागीच ठार तर १२ जण जखमी झाले. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतानाही हे वळण कायमचे ...
समाजातील ६० टक्के कुटुंबे चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतात; पण अंधश्रद्धा त्यांची पाठ सोडत नाही. पारधी समाजातील लोकांनी शासकीय योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे. समाजात सर्वात जास्त कष्ट करणारे, हाल सोसणारा समाज म्हणून पारधी समाजाची ओळख आहे, असे ग ...