सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप असलीतरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४५.४८ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. यामधील तारळी धरण पूर्णपणे भरले असून बलकवडीत ९४ टक्के साठा आहे. इतर चार धरणांत ९७ टक्क्यांच्यावर पाणीसाठा झालेला आहे. दरम्यान, धरण परिसात अत्यल ...
पुसेगाव येथून आले काढणीसाठी औंधला निघालेला टेंम्पो औंध येथे आल्यानंतर खबालवाडी रस्त्याकडे जाणाऱ्या पुलाजवळ उलटला. यामध्ये टेम्पोतील दोनजण जागीच ठार तर बाराजण जखमी झाले. ...
कोरोना महामारीचे संकट काळ बनूल आले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या साडेसतरा हजारांच्यावर गेली असून रोज १५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आॅक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाही तर बेडही उपलब्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती असून राज्य शासनाने ...
वाई तालुक्यातील जांभळी येथे उत्खनन केले जात आहे. यामुळे रायरेश्वरला जाणाऱ्या रस्त्यांच्या शेजारी असलेल्या गावांना भूत्सखलनाचा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी दहा ते पंधरा खरे कोसळू शकतात. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहेत. ...
आपली कोरोना ड्युटी सांभाळत वाघमोडेवाडी (ता.माण) येथील मुख्याध्यापक प्रवीण जोशी यांनी शिक्षणात खंड पडून न देता दैनंदिन आॅनलाईन अध्ययन यू ट्यूबच्या आॅनलाईन एज्युकेशन या चॅनेलच्या माध्यमातून सुरू ठेवले. ...
सातारा जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरू असून, मृत्यू होण्याचेही प्रमाण प्रचंड वेगाने वाढले आहे. गुरुवारी आणखी १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे मृतांची संख्या तब्बल ४४३ वर पोहोचली आहे. तसेच बाधितांचा आकडा १५ हजार ९६० इतका झाला आहे. ...