स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी विरोधी विधेयक फाडून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कऱ्हाड तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांना ...
कदाचित त्यांना विसर पडला असेल ५०-६० वर्षापासूनची मागणी असूनही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर १४ जुलै २०१४ साली मराठा आरक्षणाचा कायदा पास केला असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...
कऱ्हाड शहरासह तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, सामान्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री कऱ्हाड शहरासह तालुक्यातील एकूण १४५ जणांचे कोरोना अहव ...
केंद्र शासनाने ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य या उच्च जातीतील गरिबांसाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद करणारा ईडब्ल्यूएस कायदा केलेला आहे. हा कायदा पार्लमेंटमध्ये विधेयक मांडून घटनादुरुस्ती करून मंजूर केलेला असल्याने तो सुप्रीम कोर्टात रद्द होऊ शकत नाही, त्या ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी दिवसभरात चांगला पाऊस झाल्याने कोयना धरणातील पाणीपातळी वेगाने वाढली. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास धरण ओव्हर फ्लो झाले. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह आणि दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आ ...
सातारा जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्तीचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. सातारा तालुक्यातील ४ हजार ७०९ बाधितांपैकी तब्बल २ हजार ९१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १ हजार ७५ रुग्णांवर उपचार ...
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व प्रतिसरकारमधील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर गटाचे प्रमुख सोपानराव कुंडलिक घोरपडे (आप्पा) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. ...
सहा महिने संपण्यापूर्वीच एकदा संसदेचे कामकाज सुरू केले. आता पुन्हा ते कधी सुरू करतील, याची गॅरेंटी नाही असा टोलाही पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ...