सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्णपणे उघडीप असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वरला काहीही पाऊस झाला नव्हता. तर पाण्याची आवक कमी झाल्याने कोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंद असून, पायथा वीजगृहातून अवघा १०५० क्यूसेक सुरू होता. ...
भाजपा सरकारने शेतकरीविरोधी तीन विधेयके मंजूर करून घेतली असून, या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खटाव तालुका ...
खड्ड्यांमुळे चर्चेचा विषय ठरलेला सातारा-लोणंद राज्यमार्ग लवकरच कात टाकणार आहे. शासनाने या मार्गाच्या मजबुतीकरणासाठी २३ कोटी ७५ लाख रुपयांची निविदा निश्चित केली असून, लवकर कामास प्रारंभ होणार आहे. ...
सातारा जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ...
साक्षीने मोबाइलचा हट्ट केल्यानंतर आईला तिच्या शिक्षणाची गरज लक्षातयेत होती. मात्र, पैसे आणि काम नसल्याने त्याही हतबल होत्या. दिवाळीपर्यंत पैसे साठवून मोबाईल घेऊ, असे त्यांनी सांगितले होते. ...
मेढा ग्रामीण रुग्णालयातील कोरोना पेंशटचे कपडे आणि बेडशीट धुवायला कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांसह रुग्णालय प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. याबाबत समाजमाध्यमातून केलेल आवाहनाला प्रतिसाद देत जावळीकरांनी चक्क जम्बो वॉशिंग मशीनसह अन्य आवश्यक गो ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप असून कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला असून पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक सुरू होता. यावर्षी जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. ...
प्रेमास नकार दिल्याने महाविद्यालयीन युवतीला तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकी देण्याचा प्रकार साताऱ्यात घडला असून, याप्रकरणी एका युवकाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. ...