दहिवडी : ‘माणमध्ये निवडणूक झालेल्या एकसष्टपैकी चौतीस ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. मतदारांनी राष्ट्रवादीला भरभरून साथ दिली आहे,’ असे ... ...
औंध : औंध-खबालवाडी रस्त्याजवळ असणारी स्मशानभूमी बंद करण्याची मागणी औंध ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी चांदशा काझी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ... ...
खंडाळा : तालुक्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विविध पक्षांच्या स्थानिक पातळीवरील पॅनलने प्रचाराचा धुरळा उडवला होता. काँग्रेसने तीन, भाजप व शिवसेनेने ... ...
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील बिचुकले ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत माय-लेकराने वियजश्री खेचून आणली. शीला परशुराम पवार बिनविरोध निवडून आल्या ... ...
तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली ५३० सदस्य शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत. ११३ ग्रामपंचायतीपैकी ६ ग्रामपंचायतीमध्ये समसमान ... ...