शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नवजाच्या पर्जन्यमानाने पार केला पाच हजार मिलीमीटरचा टप्पा, कोयनेतून सांगलीसाठी विसर्ग सुरूच

By नितीन काळेल | Updated: August 29, 2023 12:41 IST

पावसाची प्रतीक्षा कायम, कोयना धरणातील पाणीसाठा ८७ टीएमसीच्या उंबरवठ्यावर

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी असलेतरी नवजाच्या पर्जन्यमानाने यंदा पाच हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठा ८७ टीएमसीजवळ पोहोचला असून सांगलीतील सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर आतापर्यंत दोन महिन्यात जवळपास तीन आठवड्याहून अधिक काळ पावसाची दडी राहिलेली आहे. पूर्व भागात तर पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणेही भरलेली नाहीत. तसेच पूर्व भागात पावसाअभावी टॅंकर सुरू आहेत.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ४२ मिलीमीटर पडला आहे. तर कोयना येथे २० आणि महाबळेश्वरला ३२ मिलीमीटरची नोंद झाली. तर एक जूनपासून सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे ५०३० मिलीमीटर झाली. तसेच कोयनानगर येथे ३५२५ आणि महाबळेश्वरला ४७१२ मिलीमीटर पर्जन्यमान झालेले आहे.

कोयना धरणात ९ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८६.७८ टीएमसी झाला होता. धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणSangliसांगली