शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पाच मतदारसंघात मनसेचे उमेदवार जाहीर

By admin | Updated: September 25, 2014 23:30 IST

विधानसभा : सातारा, वाई, फलटणला उमेदवारच नाही

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील २८८ पैकी १५३ मतदारसंघांतील उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर केली असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान, फलटण, वाई आणि सातारा येथून मनसेला अजूनही उमेदवार निश्चित करता आलेला नाही. मनसेचे जिल्ह्यातील उमेदवार आजच अर्ज भरण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेनेही त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, मनसेच्या यादीत यापैकी फक्त पाचच मतदारसंघांची नावे आहेत. माण-खटावमधून जिल्हाप्रमुख धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोरेगावातून युवराज पवार, कऱ्हाड उत्तरमधून राजू केंजळे, कऱ्हाड दक्षिणमधून विकास पवार आणि पाटणमधून रवींद्र शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.दरम्यान, गेल्या निवडणुकीत मनसेने फक्त पाटण मतदारसंघातूनच उमेदवार दिला होता. मात्र, त्यांच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी मात्र, मनसेने जिल्ह्यातील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघांत आपले उमेदवार दिले आहेत.फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव असून, येथे मनसेला उमेदवार मिळालेला नाही. साताऱ्यातून कोण उमेदवार यावरही अजून चर्चा झालेली नाही. मात्र, दोनच दिवसांत वाई मतदारसंघातील उमेदवार दोन जाहीर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)मनसेचे मूळ साताऱ्यातच...दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपूर्वी राज ठाकरे यांनी साताऱ्यातील काही प्रमुख मान्यवरांशी चर्चा केली होती. मात्र, गेल्या निवडणुकीत त्यांनी सातारा जिल्ह्यातून फक्त एकच उमेदवार दिला होता. आजही राज ठाकरे सातारा दौऱ्यावर आले तर या मान्यवरांची चर्चा करतातच आणि पुढे काय करता येईल याचा ही आढावा घेतात.