शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

जावळीतील संवेदनशील गावांवर नजर

By admin | Updated: August 3, 2015 21:50 IST

भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी : पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश

कुडाळ : जावळी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी ३३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मंगळवारी २३ ग्रामपंचायतींसाठी मतदानप्रक्रिया पार पडत आहे. त्यादृष्टीने निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून, निवडणूक होत असलेल्या गावांमधील राजकीय हालचालींवर प्रशासनाची करडी नजर आहे. तर २३ पैकी ७ ग्रामपंचायती या संवेदनशील असल्यामुळे अशा गावांवर पोलिसांनी नजर ठेवून सतर्क राहण्याचे आदेश तहसीलदार रणजित देसाई यांनी दिले आहेत.तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावांतर्गत असलेल्या गटातटांमध्ये होताना दिसतात. त्यामुळे गावांतर्गत गटतट हे प्रतिष्ठेने निवडणूक लढविताना दिसून येतात. त्यामुळे प्रसंगी वादविवादाचे प्रसंगदेखील ओढावतात. गेल्या निवडणुकीत वाद झाल्यामुळे काही गावांमधील ग्रामस्थांनी तहसीलदार देसाई यांना समक्ष भेटून गत निवडणुकीत झालेल्या प्रकाराची माहिती दिली व भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी शक्य त्या उपाययोजना प्रशासनाने कराव्यात, अशी मागणी केली.त्यादृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार देसाई यांनी सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने जी नियमावली केली आहे, त्याप्रमाणे मतदान करून घ्यावे, तसेच पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहून संवदेनशील गावांवर नजर ठेवून राहण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)तालुक्यात ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत त्या शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती घबरदारी घेतली आहे. त्यानुसार सर्व यंत्रणेला सूचना दिल्या गेल्या आहेत.- रणजित देसाई, तहसीलदार, जावळी.तालुक्यातील होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुका या भयमुक्त वातावरणात पार पडल्या जाव्यात, तसेच संवेदनशील गावांसह राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची निवडणूक होत असलेल्या गावांवर आमची नजर असून, तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार. - समाधान चवरे, सहायक पोलीस निरीक्षक